"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →साम्राज्याची घसरण: शुद्धलेखन, replaced: गुजराथ → गुजरात खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ४४:
मुघल सत्ता ढासळत असताना [[इ.स. १७५६]]-[[इ.स. १७५७]] मध्ये [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानच्या]] [[अहमदशाह अब्दाली]] याने [[दिल्ली]] ताब्यात घेतली. पेशव्यांनी आपले सैन्य अफगाणांचा सामना करण्यासाठी पाठवले. यात [[जानेवारी १३]], [[इ.स. १७६१]] या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे [[पानिपतचे तिसरे युद्ध]] म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. [[इ.स. १७७५]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर]] पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहीही मिळाले नाही. [[इ.स. १८०२]] मध्ये इंग्रजांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसर्या आंग्ल-मराठा]] युद्धात ([[इ.स. १८०३]]-[[इ.स. १८०५]]) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण [[ओडिसा]], [[
== मराठ्यांचे राज्यकर्ते ==
|