"जयपूर संस्थान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Chaitnyags (चर्चा | योगदान) No edit summary |
new file |
||
ओळ २३:
'''जयपूर संस्थान''' हे [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारतातील]] [[राजपुताना एजन्सी|राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील]] एक महत्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते.
७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.
[[चित्र:
|