१८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.
पुराणात असा ऊललेख आहे समुद्र मंथन झाल्या वर देव आणी दानव यांच्या मध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटनीवाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन कले त्याच पंकतीपंक्ती मधे राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहेस असे समजताच विषणुने मोहीनी रुप धारनधारण करून त्या दानवाचा शिरछेद केला त्याचे धड राहूरी या ठीकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या काळा पासून तयाधारेचेत्या धारेचे नदी मध्ये रुपांतर झाले व नदीस अमृत वाहीनी असे नाव पडले.