"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मी.मी इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण असून मुख्यत: दोन ऋतु आहेत-उन्हाळा व हिवाळा. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.मुख्य पीके- तांदूळ(खरिफ), कापूस, सोयाबीन, गहू, तुर, मूग, उडीद, मिरची
 
चंद्रपूर जिल्ह्यातील तालुके- [[चंद्रपूर]], वरोडा, भद्रावती, चिमूर, नगभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, गोंडपिंपरी, पोमभुर्णा, सावली, राजुरा, कोरापणा, जिवती व बल्हारशाह.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. [[मराठी]] भाषेबरोबरच गोंडी, कोलम व हिंदी या भाषादेखिल प्रचलीत आहेत.
 
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, कोळसा खाणी, महाराष्ट्र राज्य थर्मल विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्वाचे उद्योग स्थित आहेत. बाबा आमटेंचे आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्रप्रकल्प हे जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य.
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाला व जुनोना टॅंक, श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर), घोडाझारी प्रकल्प, सातबाहिनी तपोवन (नागभीर), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''
=='''जिल्ह्या्तील तालुके'''==
* [[चंद्रपूर तालुका]],
* [[वरोरा]],
* [[भद्रावती]],
* [[चिमुर]],
* [[नागभड]],
* [[ब्रम्हपूरी]],
* [[सिंदेवाही]],
* [[मूल]],
* [[गोंडपिंपरी]],
* [[पोंभुर्णा]],
* [[सावली]],
* [[राजुरा]],
* [[कोरापणा]],
* [[जिवती]] व
* [[बल्लारपूर]]
 
==संदर्भ==