"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
संदर्भ हवा साचा जोडला
ओळ २०:
* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.
 
मृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ रोजी, वयाच्या ४२ व्या वर्षी शंकर दाजीशास्त्री पदे यांचा विषमज्वराने देहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.{{संदर्भ हवा}}
 
 
[[वर्ग:आयुर्वेद]]