"शंकर दाजीशास्त्री पदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संदर्भ हवा साचा जोडला खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ २०:
* १९०७ साली पहिले अखिल भारतीय वैद्य संमेलन नाशिक तर १९०८ मध्ये पनवेल येथे भरवले.
मृत्यू : ३० मार्च इ.स. १९०९ रोजी, वयाच्या ४२ व्या वर्षी शंकर दाजीशास्त्री पदे यांचा विषमज्वराने देहान्त झाला. असे म्हटले जाते की, भारतात पदेशास्त्रींसारखा माणूस जन्मलाच नसता तर आज आयुर्वेद व आयुर्वेदीय चिकित्सक या देशात औषधालाही उरले नसते.{{संदर्भ हवा}}
[[वर्ग:आयुर्वेद]]
|