"ओतूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ओतूर''' हे [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातल्या]] [[जुन्नर तालुका |जुन्नर तालुक्यातील]] [[मांडवी नदी]]काठी असलेले एक गाव आहे. या गावाचे जुने नाव उत्तमापूर असे होते. <ref>[http://loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=143024:2011-03-14-19-51-32&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212 दैनिक लोकसत्ता 'पायी पालखी सोहळ्यात अठराशे किलोमीटर पार' बातमी] दिनांक १७ जुलै २०१११ रोजी रात्रौ १२.३० ला जशी दिसले</ref> या गावाजवळून [[राष्ट्रीय महामार्ग २२२]] जातो. येथे कपर्दिकेश्वराचे मंदिर व चैतन्य स्वामी समाधी मंदिर आहे. येथून [[अष्टविनायक|अष्टविनायकांपैकी]] [[लेण्याद्री]] हे मंदिर ९ किलोमीटरवर, तर ओझरचे विघ्नेश्वर मंदिर ८ किलोमीटरवर आहे. [[शिवनेरी]] किल्ला ओतूरहून २० किलोमीटकिलोमीटर दूर आहे. माळशेज घाटाचे अंतर सुमारे १२ किमी आहे.
 
 
==कपर्दिकेश्वराचे मंदिर==
कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात दर सोमवारी भरते. या दिवशी सकाळी गावातील सर्व घरांतून तांदूळ घेऊन शेजारच्या [[मांडवी नदी]]त ते धुवून घेतले जातात आणि मंदिराच्या गाभाऱ्यातगाभार्‍यात त्या तांदळापासून तीन घड्यां(घडा)ची पिंड तयार करतात. दोन घड्यांमध्ये एक लिंबू ठेवले जाते आणि क्रमांक दोन आणि तीनचा घडा एका लिंबावर तयार होतो. हे करणाऱ्याकरणार्‍या मंदिराच्या पुजाऱ्याच्यापुजार्‍याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. अशी तांदळाच्या पिंडीची निर्मिती अद्‌भुत समजली जाते. दर सोमवारी पिडिंचीपिडींची संख्या वाढत जाते.
 
यात्रेच्या दिवशी इनामी कुस्त्यांचे जंगी आखाडे भरतात यासाठी राज्यभरातून मल्ल ओतूरला येतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओतूर" पासून हुडकले