"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ १३७:
== नाझी जर्मनीतील वास्तव्य आणि हिटलरची भेट ==
[[बर्लिन]] येथे सुभाषबाबू सर्वप्रथम [[रिबेनट्रोप]] आदि [[जर्मनी|जर्मनीच्या]] अन्य नेत्यांना भेटले. त्यांनी [[जर्मनी|जर्मनीत]] [[भारतीय स्वातंत्र्य संघटना]] व [[आझाद हिंद रेडियो]] ह्या दोन्हींची स्थापना केली. ह्याच दरम्यान सुभाषबाबू, नेताजी ह्या नावाने ओळखले जाऊ लागले. [[जर्मनी|जर्मन]] सरकारचे एक मंत्री [[
अखेर [[मार्च २९]], [[इ.स. १९४२|१९४२]] रोजी, सुभाषबाबू [[जर्मनी|जर्मनीचे]] सर्वोच्च नेते [[
काही वर्षांपूर्वी [[
शेवटी, सुभाषबाबूंना समजले की [[
== पूर्व आशियातील वास्तव्य ==
पूर्व आशियात पोचल्यावर
▲पूर्व आशियात पोचल्यावर सुभाषबाबूंनी सर्वप्रथम, वयोवृद्ध क्रांतिकारी [[राषबिहारी बोस]] ह्यांच्याकडून [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व आपल्या हाती घेतले. [[सिंगापूर]] येथील [[फेरर पार्क|फेरर पार्कामध्ये]] [[राषबिहारी बोस]] ह्यांनी [[भारतीय स्वातंत्र्य परिषद|भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे]] नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, [[जपान|जपानचे]] पंतप्रधान [[जनरल हिदेकी तोजो]] ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी [[जपान|जपानची]] संसद [[डायट]] समोर भाषण केले.
Line १५५ ⟶ १५४:
[[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] [[जपान|जपानी]] लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या [[भारत|भारतीय]] युद्धबंद्यांना भरती केले गेले. [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेत]] स्त्रियांसाठी [[झाँसी की रानी]] रेजिमेंटही बनवली गेली.
पूर्व आशियात नेताजींनी अनेक
[[दुसरे महायुद्ध|द्वितीय महायुद्धाच्या]] काळात, [[आझाद हिंद फौज|आझाद हिंद फौजेने]] [[जपान|जपानी]] लष्कराच्या साथीने [[भारत|भारतावर]] आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ''चलो दिल्ली'' अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून [[अंदमान आणि निकोबार|अंदमान आणि निकोबार बेटे]] जिंकली. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे ''शहीद आणि स्वराज बेटे'' असे नामकरण केले. दोन्ही फौजांनी मिळून [[
[[आझाद हिंद फौज]] माघार घेत असताना, [[जपान|जपानी]] लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी [[झाँसी की रानी]] रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.
Line १८२ ⟶ १८१:
== भारतरत्न पुरस्कार ==
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त [[भारतरत्न]] प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे.<ref>[http://www.indianexpress.com/ie/daily/19970805/21750283.html SC cancels note on Bharat Ratna for Subhash Bose] PRESS TRUST OF INDIA {{मृत दुवा}}</ref>
==चरित्रे==
अनेक लेखकांनी मराठीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांतली काही चरित्रे ही :-
* नेताजी सुभाष (मूळ इंग्रजी Subhash - a Polytical Biography, लेखक : सीतांशू दास; मराठी अनुवाद : श्रीराम ग. पचिंद्रे)
* नेताजींचे सीमोल्लंघन (?)
* नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)
* महानायक (कादंबरी, लेखक : विश्वास पाटील)
== संदर्भ ==
Line १८७ ⟶ १९३:
==हेही पाहा==
* [[एमिली शेंकल]]
{{भारतीय स्वातंत्र्यलढा}}
|