"घारापुरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सुभाष राऊत (चर्चा | योगदान) No edit summary |
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Elephanta Mahesamurti 1.JPG|thumb|right|200px|घारापुरीच्या लेण्यांमधील त्रिमूर्तीचे शिल्प]]
'''घारापुरीची लेणी''' ऊर्फ एलिफंटा केव्ह्ज ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[मुंबई|मुंबईनजीकच्या]] घारापुरी बेटांवरील लेणी आहेत. पाषाणात खोदलेली ही लेणी [[इ.स.चे ९ वे शतक]] ते [[इ.स.चे १३ वे शतक|१३ वे शतक]] या कालखंडात
== इतिहास ==▼
एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती
== भुगोल ==
[[चित्र:Elephanta Islands.jpg|इवलेसे|उजवे|२००px|घारापूरीच्या लेणीकाठचा समुद्र]]
एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, मुंबईतील दक्षिण [[ट्रॉम्बे]] जवळील
==प्रवास==
▲== इतिहास ==
घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील [[गेट वे
समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांचे अनेक थवे
== मुख्य गुफा ==
▲===कैलासतील शिवा-पार्वती व रावणाचे कैलास उचलने===
===त्रिमूर्ती,गंगाधरा व अर्धनारीश===
===शिव लग्न===
Line २४ ⟶ २५:
==इतर उलेखनीय गुफा ==
==संरक्षण==
▲घारापुरी बेटांवर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून अरबी समुद्रात लाँचने जावे लागते. लाँचचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरुन दिसणारे विहंगम रूपही न्याहाळता येतं. शिवाय बॉम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते.
▲समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सीगल पक्ष्यांचे अनेक थवे लाँचवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय! लाँचेतील अनेक प्रवासी समुद्रात सीगल पक्ष्यांबरोबर हा खेळ खेळायला सुरुवात करतात. हवेत भिरकावलेल्या शेंगा, बिस्किटे हे सीगल पक्षी हवेतच आपल्या चोचीत लीलया झेलतात.आणि फस्त करतात. लाँचेतील लहान मुलांना हा खेळ भरपूर आनंद देऊन जातो.
▲एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती कशी निर्मिली असेल, यावरच आपले मन चिंतन करू लागते. लेणी पाहून मन जितकं भरून येते तितकेच ते अभिमानाने पुलकितही होतं. ही लेणी म्हणजे मूर्तिकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
[[वर्ग:मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे]]
|