जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये अरावलीचाअरवलीचा समावेश होतो त्यामुळे भूवैज्ञानिक दृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे. अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
अंदाजे ६० कोटी वर्षांपूर्वी या पर्वताची जडणघडण झाली.
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील [[माउंट अबू]] (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाणठिकाणही म्हणून ओळखले जातेआहे.
==पर्यावरण==
हा पर्वत राजस्थान कडेराजस्थानकडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावलीअरवली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकीबर्यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्याअरवलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्यजीववैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीयलक्षणीय आहे. [[रणथंभोर]], [[सारिस्का राष्ट्रियराष्ट्रीय उद्यान|सारिस्का]] ही काही प्रसिद्ध जंगले अरावलीअरवली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. [[उदयपूर]], [[चित्तोडगढ]], [[जयपूर]], [[सवाई माधोपुर]]) अरावलीअरवली पर्वताच्या सानिध्यात येतात.
==अर्वाचीनप्राचीन साहित्यातील उल्लेख==
महाभारतातील मत्स्य देश हा अरावलीअरवली पर्वतरागांमध्ये असल्याचे मानले जाते.