"भारतामधील भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटांतील आहेत. <br />
१. इंडो-यूरोपीययुरोपीय (ज्याच्या इंडो-आर्य शाखेतील भाषा जवळपास ७४% लोकसंख्येकडून वापरल्या जातात)<br />
२. द्रविडीय भाषा (जवळपास २४% लोकसंख्येकडून वापरली जाते).<br />
भारतात इतर बोलल्या जाणाऱ्याजाणार्‍या भाषा या [[ऑस्ट्रो-एशियाटिक]] आणि [[तिबेटो-बर्मन]] भाषिक गटांतील तसेच स्वतंत्र भाषा आहेत.<br />
अंदमान बेटांवर बोलली जाणारी [[:en:Andamanese languages|अंदमानी भाषा]] ही कोणत्याही भाषिक गटांशी निगडीतनिगडित नाही असे वाटते.<br />
भारतातील मातृभाषांचीबोलीभाषांची संख्या ही १६५२१२२२, इतकीतर आहेदेशातील २३४ भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषा आहेत. ज्यापैकीत्यांपैकी २४ भाषांच्याभाषा बोलणार्‍या भाषिकांचीभाषकांची संख्या ही एकप्रत्येकी दशलक्षदहा लाख किंवा अधिक आहे. भारतीय भाषांच्या इतिहासात [[फारसी भाषा|फारसी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषांचा प्रभाव मोठा आहे. [[संस्कृत भाषा|संस्कृत]] आणि [[तमिळ भाषा|तमिळ]] या भाषा या भारतातील सर्वांत जुन्या भाषा मानल्या जातात. संस्कृत, तमिळ, तेलुगू, ओडिया, कन्‍नड, मल्याळम या भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता आहे. भाषा अभिजात ठरण्यापूर्वी ती किमान १५०० ते २००० वर्षे इतकी जुनी असावी लागते. मराठी भाषा ही इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत लिहिली जात होती हे सिद्ध झाले असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा नाही.
 
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार इंग्रजी आणि देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी आणि इंग्रजी ह्या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत.
 
कलम ३४५ नुसार राज्यसरकारांनी राज्यासाठी अधिकृत मानलेली भाषा ही भारतीय राज्यघटनेनुसार राजभाषा मानली जाते.
 
१९६७ मध्ये झालेल्या २१ व्या घटना दुरुस्तीपर्यंत १४ भाषांना अधिकृत दर्जा होता. ७१व्याआताच्या सुधारणेनुसार सिंधी, कोंकणी, मणीपुरी आणि नेपाळी यांचावगैरेंचा अधिकृत भाषांमध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार अधिकृत भाषांची संख्या ही १८२२ झाली.
 
भारतातील राज्यांची रचना भाषिक तत्त्वानुसार करण्यात आली असून प्रत्येक राज्य हे आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी व शिक्षणासाठी कोणती भाषा वापरावी याचा निर्णय घेऊ शकते.
 
सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्याजाणार्‍या २२ प्रादेशिक भाषांना शासकीय राजभाषेचा दर्जा दिला आहे. यातयांत
[[आसामी भाषा|आसामी]], [[बंगालीउर्दू भाषा|बंगालीउर्दू]], [[बोडोउडिया भाषा|बोडोओरिया]], [[डोगरीकन्नड भाषा|डोगरीकन्नड]], [[गुजरातीकाश्मिरी भाषा|गुजरातीकाश्मिरी]], [[हिंदीकोंकणी भाषा|हिंदीकोंकणी]], [[कन्नडगुजराती भाषा|कन्नडगुजराती]], [[काश्मिरीडोगरी भाषा|काश्मिरीडोगरी]], [[कोंकणीतमिळ भाषा|कोंकणीतमिळ]], [[मैथिलीतेलुगू भाषा|मैथिलीतेलुगू]], [[मल्याळमनेपाळी भाषा|मल्याळमनेपाळी]], [[मैतेईपंजाबी भाषा|मैतेईपंजाबी]], [[मराठीबंगाली भाषा|मराठीबंगाली]], [[नेपाळीबोडो भाषा|नेपाळीबोडो]], [[उडियामराठी भाषा|ओरियामराठी]], [[पंजाबीमल्याळम भाषा|पंजाबीमल्याळम]], [[संस्कृतमैतेई भाषा|संस्कृतमैतेई]], [[संथालीमैथिली भाषा|संथालीमैथिली]], [[सिंधीसंथाली भाषा|सिंधीसंथाली]], [[तमिळसंस्कृत भाषा|तमिळसंस्कृत]], [[तेलुगूसिंधी भाषा|तेलुगूसिंधी]], आणि [[उर्दूहिंदी भाषा|उर्दूहिंदी]], यांचा समावेश होतो.
 
हिंदी ही संघराज्याची व्यवहाराची भाषा असण्याबरोबरच उत्तर प्रदेश, बिहारउत्तरांचल, छत्तीसगढ, झारखंड, उत्तरांचलदिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थानबिहार, छत्तीसगढराजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणाहरियाणा आणि दिल्लीहिमाचल प्रदेश या राज्यांची राजभाषा आहे.
 
इंग्रजी ही देखील संघराज्याची अधिकृत भाषा आहे. अनेकदा हिंदी ही एक [[भारताच्या अधिकृत भाषा|राष्ट्रभाषा]] म्हणून समजली जाते परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला हा दर्जा दिलेला नाही. जनतेने मात्र हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता दिली आहे.
 
== भाषिक गट/कुटुंब ==
Line २६ ⟶ २७:
 
== इतिहास ==
 
इंडो-युरोपीय गटातील उत्तर भारतीय भाषा या इंडो-आर्य गटातील संस्कृत सारख्या पुरातन भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. मध्ययुगीन प्राकृत आणि अपभ्रंश या भाषाही संस्कृत भाषेपासून उत्क्रांत झाल्या आहेत. अर्वाचीन उत्तर भारतीय भाषा प्रामुख्याने हिंदी, पंजाबी आणि बंगाली तसेच पश्चिम भारतीय भाषा मराठी यांची निर्मिती कधी झाली असावी याविषयी एकमत नाही. परंतु इ.स. १००० च्या आसपास या भाषांची निर्मिती झाली असावी असे मानण्यात येते. प्रत्येक भाषेवर वेगवेगळे प्रभाव पडले आहेत.
हिंदी/उर्दू आणि त्याच्याशी संबंधित भाषांवर पर्शियन आणि अरेबिक भाषांचा प्रचंड प्रभाव आहे.