"कृष्णनाथ शर्मा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. कृष्णनाथ शर्मा (जन्म : काशी, १ मे, १९३४; मृत्यू : जे.कृष्ण फाउ...
 
बांधणी
ओळ १:
प्रा. '''कृष्णनाथ शर्मा''' (जन्म[[१ :मे]], [[इ.स. १९३४]]:[[काशी]], [[उत्तर मेप्रदेश]], १९३४;[[भारत]] मृत्यू- :[[६ सप्टेंबर]], इ.स. २०१५:[[जे.कृष्ण फाउंडेशन परिसर]], बंगलोर[[बंगळूर]], ६ सप्टेंबर[[कर्नाटक]], २०१५भारत) हे एक समाजवादी विचारवंत, [[बौद्ध तत्त्वज्ञानाचेतत्त्वज्ञान|बौद्ध गाढेतत्त्वज्ञानाचे]] अभ्यासक आणि अर्थतज्‍ज्ञ होते. १९६१ मध्ये ते [[काशी विद्यापीठ|काशी विद्यापीठात]] अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले.
 
डॉ. [[आचार्य नरेंद्रदेव]] यांच्याकडूनयांच्या प्रेरणा घेऊन प्रा.प्रभावाने कृष्णनाथ हे १९५० साली समाजवादी आंदोलनात सामील झाले. डॉ. [[राममनोहर लोहिया]] यांचे ते एक सक्रिय सहयोगी होते. १९५६ मध्ये [[काशी विश्वनाथ मंदिर|काशी विश्वनाथ मंदिरात]] दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी [[राजनारायण]] यांच्याबरोबर तुरुंगवास पत्करला होता. असेच सत्याग्रह व आंदोलने केल्याबद्दल त्यांना आयुष्यात एकूण सुमारे १३ वेळा तुरुंगात जावे लागले होते.
 
==भारतातील सामान्य माणसाची रोजची कमाई==
‘आमशर्मा आदमी’च्यायांनी समस्यांविषयीसामान्य नेहमीचमाणसाची चर्चाकमाई होतेदिवसाला पणतीन डॉआणे असल्याचा शोध लावला होता. यावरून राममनोहर लोहिया यांना यांनी १९६४-६५ मध्ये संसदेत ‘आमही आदमी’च्यामाहिती कमाईवर चर्चा केलीदिली होती, त्यात त्यांनी ही कमाई दिवसाला तीन आणे असल्याचे सांगितले होते. हा आकडा त्यांना प्रा. कृष्णनाथ शर्मा यांनी काढून दिला होता. त्यापूर्वेत्यापूर्वी ही कमाई १५ आणे आहे असे पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू|नेहरूंना]] वाटत होते.
 
कृष्णनाथ शर्मा हे ‘जन’''जन'', ‘मॅनकाइंड’''मॅनकाइंड''‘अंग्रेजी''अंग्रेजी हटाव’हटाव'' या नियतकालिकांचे संपादक होते. ब्रह्मविद्या परंपरेचे पाईकविद्यार्थी असलेले शर्मा हे ज्येष्ठ विचारवंत ''जे. कृष्णमूर्ती''''दलाई लामा'' यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रापेक्षा हिंदी साहित्यिक म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते.
 
आयुष्याच्या अखेरच्या काळात कृष्णनाथांनी वैराग्य पत्करले होते; कर्नाटकमधील जे. कृष्णमूर्ती फाउंडेशन परिसरात त्यांचे शेवटचे वास्तव्य होते.
ओळ २१:
 
==कृष्णनाथ शर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* त्यांचे बौद्ध धर्माविषयीचेधर्माविषयक ज्ञान पाहून पंतप्रधानज्ञानाबद्दल [[नरेंद्र मोदी]] यांनी त्यांचायांच्याकडून गौरव केला होता.
* १९९२ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांना [[लोहिया पुरस्कार]] प्रदान केला. (१९९२)
 
{{DEFAULTSORT:शर्मा, कृष्णनाथ}}
[[वर्ग:इ.स. १९३४ मधील जन्म]]
[[वर्ग: इ.स. २०१५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय समाजसेवक]]
[[वर्ग:हिंदी लेखक]]