"चिमूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q2747733
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७१:
 
 
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे. चिमूर हे एक गावही आहे. या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर तालुक्याला ’क्रांती जिल्हा’ असे म्हणतात.
 
==चिमूरचा स्वातंत्र्य लढा==
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. [[तुकडोजी महाराज|राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या]] आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर तीन दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. भारतातील हे पहिले स्वातंत्र्य होते. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य नेताजी [[सुभाषचंद्र बोस]] यांनी [[बर्लिन]] रेडिओवरून जगाला कळविले होते.
 
चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा देदीप्यमान इतिहास सांगते.
 
{{विस्तार}}