"जी.एम‌.सी. बालयोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ?
छोNo edit summary
ओळ १:
'''गंटी मोहनचंद्र बालयोगी''' ([[रोमन लिपी|रोमन]]: ''Ganti Mohana Chandra Balayogi'') ([[ऑक्टोबर १]], [[इ.स. १९४५]] - [[मार्च ३]], [[इ.स. २००२]]) हे [[भारत|भारतीय]] [[राजकारण|राजकारणी]] व [[वकील]] होते. बालयोगी [[लोकसभा|लोकसभेचे]] [[भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष|तेरावे अध्यक्ष]] होते.
 
== जीवन ==
त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते १९४५ मध्ये [[तेलुगुतेलुगू देसम पक्ष]] पक्षाचेाचे उमेदवार म्हणून [[अमलापुरम (लोकसभा मतदारसंघ)|अमलापुरम मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले.१९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी [[आंध्र प्रदेशचेप्रदेश]]चे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. [[भारतीय जनता पक्ष]] आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. [[एप्रिल १७]], [[इ.स. १९९९]] रोजी [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान [[ओडिशा|ओरीसा]]चे तत्कालीन मुख्यमंत्री [[गिरीधर गामांग]] यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९९९]] रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. [[मार्च ३]], [[इ.स. २००२]] रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
 
== बाह्य दुवे ==