"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
{{संदर्भ हवा}} दुजोरा हवा व्यप्र साचे लावले |
No edit summary |
||
ओळ २०:
{{बदल}}
श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यात तसे नव्याने वसलेले शहर, आजच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे बेलापूर रेल्वे स्थानक "श्रीरामपूर"च्या जन्माचे मुख्य कारण.{{संदर्भ हवा}} अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूर या जागतिक{{संदर्भ हवा}} कीर्तीच्या देवस्थानांचे सुवर्णमध्य असणारे श्रीरामपूर हे शहर तसे बघायला गेले तर निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे मुळचे रस्ते, बांधकाम व्यावसायिक गंगाराम नरसू डावखर{{व्यप्र?}} हे आहेत. ब्रिटीश अधिकारी व काही लोकांचे वास्तव्य श्रीरामपूर परिसरात होते.{{संदर्भ हवा}}
आसपास बाभळेश्वर, खंडाळा, वाकडी, नेवासा, टाकळी, शिरसगाव, वडाळा-महादेव, गोंधवणी, उक्कलगाव, कोल्हार वैगेरे गावे. उपजीविकेसाठी त्याकाळी बेलापूर कंपनीची स्थापना हरेगाव येथे करण्यात आली व डावखर पाटील यांनी आजच्या डावखर रोड परिसरात शेतीची सुरवात करत खंडोबा मंदिर उभारत ख-या अर्थाने श्रीरामपूर शहराची मुहूर्तमेढ रोवली.{{दुजोरा हवा}} या शहराचे वैशिष्ट म्हणजे याला संबोधले जाणारे बिगर वेशीचे गाव. गंगाराम डावखरांचे सुपुत्र गोपाळराव यांनी १९१५ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेले हनुमान मंदिर ग्रामदैवत आहे तर ब्रिटीशकाळी १९१४ रोजी {{दुजोरा हवा}} भंडारदरा धरणातून कॅनॉलद्वारा आणले गेलेले पाणी श्रीरामपूरसाठी आजही संजीवनी सारखे काम करत आहे. मुबलक पाणीसाठा, रेल्वे स्टेशन, दळणवळणासाठी उपयुक्त रस्ते यामुळे श्रीरामपूरचा झपाट्याने विकास सुरु झाला.{{संदर्भ हवा}} १९२० ते १९२१ या काळात कॅनॉलचे पाणी थेट नेवासापर्यंत जावू लागल्याने{{दुजोरा हवा}} पूर्वेकडील भागाचा विकास सुकर झाला{दुजोरा हवा}} व श्रीरामपूरकडे स्थलांतरित होत असंख्य कुटुंबांनी शेती व उद्योगधंदे सुरु केले.{{व्यप्र?}}
१९२४ रोजी बेलापूर शुगर कंपनीने बेलापूर ब्रॅडी अॅड शुगर साखर कारखाना सुरु झाला{{संदर्भ
{{विस्तार}}
|