"श्रीरामपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{संदर्भ हवा}} दुजोरा हवा व्यप्र साचे लावले
ओळ २०:
{{बदल}}
 
श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यात तसे नव्याने वसलेले शहर, आजच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे बेलापूर रेल्वे स्थानक "श्रीरामपूर"च्या जन्माचे मुख्य कारण.{{संदर्भ हवा}} अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूर या जागतिक{{संदर्भ हवा}} कीर्तीच्या देवस्थानांचे सुवर्णमध्य असणारे श्रीरामपूर हे शहर तसे बघायला गेले तर निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे मुळचे रस्ते, बांधकाम व्यावसायिक गंगाराम नरसू डावखर{{व्यप्र}} हे आहेत. ब्रिटीश अधिकारी व काही लोकांचे वास्तव्य श्रीरामपूर परिसरात होते.{{संदर्भ हवा}}

आसपास बाभळेश्वर, खंडाळा, वाकडी, नेवासा, टाकळी, शिरसगाव, वडाळा-महादेव, गोंधवणी, उक्कलगाव, कोल्हार वैगेरे गावे. उपजीविकेसाठी त्याकाळी बेलापूर कंपनीची स्थापना हरेगाव येथे करण्यात आली व डावखर पाटील यांनी आजच्या डावखर रोड परिसरात शेतीची सुरवात करत खंडोबा मंदिर उभारत ख-या अर्थाने श्रीरामपूर शहराची मुहूर्तमेढ रोवली.{{दुजोरा हवा}} या शहराचे वैशिष्ट म्हणजे याला संबोधले जाणारे बिगर वेशीचे गाव. गंगाराम डावखरांचे सुपुत्र गोपाळराव यांनी १९१५ रोजी रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेले हनुमान मंदिर ग्रामदैवत आहे तर ब्रिटीशकाळी १९१४ रोजी {{दुजोरा हवा}} भंडारदरा धरणातून कॅनॉलद्वारा आणले गेलेले पाणी श्रीरामपूरसाठी आजही संजीवनी सारखे काम करत आहे. मुबलक पाणीसाठा, रेल्वे स्टेशन, दळणवळणासाठी उपयुक्त रस्ते यामुळे श्रीरामपूरचा झपाट्याने विकास सुरु झाला.{{संदर्भ हवा}} १९२० ते १९२१ या काळात कॅनॉलचे पाणी थेट नेवासापर्यंत जावू लागल्याने{{दुजोरा हवा}} पूर्वेकडील भागाचा विकास सुकर झाला{दुजोरा हवा}} व श्रीरामपूरकडे स्थलांतरित होत असंख्य कुटुंबांनी शेती व उद्योगधंदे सुरु केले.{{व्यप्र?}}
१९२४ रोजी बेलापूर शुगर कंपनीने बेलापूर ब्रॅडी अॅड शुगर साखर कारखाना सुरु झाला व श्रीरामपूरच्या शेतकरी समूहाने उसाचे पीक घेणे पसंत केले. साखरेबरोबरच श्रीरामपूर गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाली व बहुतांश गुजरातमधील व्यापारी श्रीरामपूरकडे आकर्षित झाले. १९३१ च्या काळात स्व.डहाणूकर यांनी खंडाळा परिसरात टिळकनगर शुगर कारखाना सुरु केला श्रीरामपूर भोवती कान्हेगाव, सावळीविहीर, चांदेगाव, टिळकनगर व बेलापूर असे तब्बल ५ साखर कारखाने सुरु असल्याने व रेल्वे स्टेशनमुळे व्यापार करणे सहज शक्य होतो हे लक्षात आल्याने श्रीरामपूरची लोकवस्ती दिवसागणिक वाढतच होती. गुळाच्या पेढ्या, कापड व्यावसायिक, किराणा दुकानदार असे एक-एक करत आज जगाच्या पाठीवरील सर्व काही मिळणारे श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. १९३० मध्ये रामचंद्र महाराज उपाध्ये यांनी श्रीराम मंदिर व शेजारीच जैन मंदिर उभारले. गोपाळराव डावखर व सय्यद बाबा यांचे सलोख्याचे संबंध होते १९२६ ला सय्यद बाबा यांचे निधन झाले गोपाळरावांनी त्यांचे दफन करून त्याठिकाणी कबर बांधली व तेव्हापासून रामनवमीच्या दोन दिवस आधीसंपूर्ण भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा सय्यदबाबा उरूस व रामनवमी उत्सव आजही अखंडितपणे सुरु आहे. १९४० रोजी व्यापारी मर्चंट असो., १९४५ ला पहिली बँक बॉम्बे को.ऑप.बँक व नंतर भारत बँक आजची महाराष्ट्र बँकसह सर्व बँकांच्या शाखा श्रीरामपूरमध्ये आल्या. ब्रिटीश सरकारला श्रीरामपूरचे नाव जाधवनगर ठेवण्याची इच्छा होती परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे व तत्कालीन नेते रावसाहेब पटवर्धन, रामचंद्र महाराज उपाध्ये, आप्पासाहेब आगाशे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विशाल मोर्च्यामुळे श्रीरामपूर हे नाव शक्य झाले. १९४७ ला नगर पालिका अस्तित्वात आली व रामचंद्र महाराज उपाध्ये श्रीरामपूरचे पहिले नगराध्यक्ष झाले. लगेचच श्रीरामपूर तालुका झाला. १९५० ला तहसील कचेरी व पहिला सहकारी साखर कारखाना धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु करत बाजारपेठ फुलवली. त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल ३० वर्ष कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत समर्थपणे सहकाराची धुरा सांभाळली. १९५६ ला लोकमान्य टिळक वाचनालाय मेनरोड येथे सुरु झाले. स्व.निवृत्ती पा. बनकर यांनी आजचा अशोक सहकारी साखर कारखाना भोसले, पवार, जगताप, भांड, नाईक, कवडे, त-हाळ, आगाशे या सहकारी मित्रांना सोबत घेत १९५७ साली कारखाना उभारणी सुरु केली पुढे चालून स्व.भास्करराव गलांडे यांनी भक्कमपणे १४ वर्षे कारखाना सांभाळत सोबतच १९५७ ते १९६२ काळात तालुक्याचे आमदार म्हणून दमदार कामगिरी केली. १९६२ मध्ये स्व.अण्णासाहेब शिंदे यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होत केंद्रीय मंत्रीमंडळात सलग १५ वर्षे कृषी मंत्री, राज्यमंत्री म्हणून काम करत कृषी क्षेत्रात अमुलाग्र यश मिळवून दिले. सोबतच रावसाहेब शिंदे यांनी १९६० पासून रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सर्व पदांवर काम करत श्रीरामपूरला रयतचे शाळा, कॉलेज आणण्यात सहकार्य केले.तत्कालीन सुत गिरणी, कामगारांनी उभारलेले कामगार हॉस्पिटल(स्व.गंगाधर ओगले), सेंट-लुक हॉस्पिटल येथे सुरु असलेली निस्वार्थी रुग्णसेवा नाव उंचाविणारी आहे.स्व.मा.आ.जयवंतराव टेकावडे मुळचे पुण्याचे त्यांना श्रीरामपूरला आणण्याची व शहराला एक दूरदृष्टी नेतृत्व देण्याची किमया केली कै.कृष्णराव खोरे उर्फ मामा यांनी, टेकावडे यांनी शहराचे २५ वर्ष प्रतिनिधित्व करत आखलेली नगररचना, मेनरोड, पाण्याची उपलब्धी, विकासाचा आराखडा आजपर्यंत वापरला जातो आहे. स्व.रामराव आदिक, स्व.गोविंदराव आदिक यांनी राज्यासह देशात स्वकर्तुत्वाने ठसा उमटविला, स्व.गोविंदराव आदिक, कुशल प्रशासक मा.आ.स्व.ज.य.टेकावडे, मा.आ.दौलतराव पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे तब्बल ३० वर्षांपासून नेतृत्व करणारे मा.आ.भानुदास मुरकुटे, नगरपालिका २५ वर्षांपासून ताब्यात ठेवणारे संयमी, शिर्डी साईबाबा विश्वस्त संस्थानचे मा.अध्यक्ष मा.आ.जयंत ससाणे, विद्यमान आ.भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आजवर श्रीरामपुरात विकासगंगा आणली आहे. विकासकामांना स्व.आदिक साहेब व स्व.टेकावडे यांच्या दुरोगामी नेतृत्वाने दिशा दिली. क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा असणारा अहमदनगर जिल्हा भविष्यात विभागला जाण्याची शक्यता आता बोलून दाखवली जात आहे तसे झाल्यास श्रीरामपूर नवीन जिल्हा म्हणून घोषित होण्याची शक्यता अधिक आहे जमेच्या बाजू आहेत सर्व सरकारी उत्तर नगर जिल्हा विभागीय कार्यालये, शासनाची मुबलक जमीन, पूर्वनियोजित आराखडा, पाण्याची सुबत्तता. पुढील पिढीनेही विकासाचा रस्ता मार्गक्रमण करत कार्य सुरु ठेवले असल्याने निश्चितच श्रीरामपूरचे वैभव यशोशिखर गाठेल..!!!
 
१९२४ रोजी बेलापूर शुगर कंपनीने बेलापूर ब्रॅडी अॅड शुगर साखर कारखाना सुरु झाला{{संदर्भ ह्वा}} व श्रीरामपूरच्या शेतकरी समूहाने उसाचे पीक घेणे पसंत केले.{{दुजोरा हवा}} साखरेबरोबरच श्रीरामपूर गुळाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध झाली व बहुतांश गुजरातमधील व्यापारी श्रीरामपूरकडे आकर्षित झाले.{{संदर्भ ह्वा}} १९३१ च्या काळात स्व.डहाणूकर यांनी खंडाळा परिसरात टिळकनगर शुगर कारखाना सुरु केला{{संदर्भ ह्वा}} श्रीरामपूर भोवती कान्हेगाव, सावळीविहीर, चांदेगाव, टिळकनगर व बेलापूर असे तब्बल ५ साखर कारखाने सुरु असल्याने व रेल्वे स्टेशनमुळे व्यापार करणे सहज शक्य होतो हे लक्षात आल्याने श्रीरामपूरची लोकवस्ती दिवसागणिक वाढतच होती.{{संदर्भ ह्वा}} गुळाच्या पेढ्या, कापड व्यावसायिक, किराणा दुकानदार असे एक-एक करत आज जगाच्या पाठीवरील सर्व काही मिळणारे श्रीरामपूर येथे उपलब्ध आहे. १९३० मध्ये रामचंद्र महाराज उपाध्ये यांनी श्रीराम मंदिर व शेजारीच जैन मंदिर उभारले.{{संदर्भ ह्वा}} गोपाळराव डावखर व सय्यद बाबा यांचे सलोख्याचे संबंध होते १९२६ ला सय्यद बाबा यांचे निधन झाले गोपाळरावांनी त्यांचे दफन करून त्याठिकाणी कबर बांधली व तेव्हापासून रामनवमीच्या दोन दिवस आधीसंपूर्ण भारतात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा सय्यदबाबा उरूस व रामनवमी उत्सव आजही अखंडितपणे सुरु आहे.{{संदर्भ ह्वा}} १९४० रोजी व्यापारी मर्चंट असो., १९४५ ला पहिली बँक बॉम्बे को.ऑप.बँक व नंतर भारत बँक आजची महाराष्ट्र बँकसह सर्व बँकांच्या शाखा श्रीरामपूरमध्ये आल्या.{{संदर्भ ह्वा}} ब्रिटीश सरकारला श्रीरामपूरचे नाव जाधवनगर ठेवण्याची इच्छा होती परंतु स्थानिक लोकांच्या विरोधामुळे व तत्कालीन नेते रावसाहेब पटवर्धन, रामचंद्र महाराज उपाध्ये, आप्पासाहेब आगाशे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या विशाल मोर्च्यामुळे श्रीरामपूर हे नाव शक्य झाले.{{संदर्भ ह्वा}} १९४७ ला नगर पालिका अस्तित्वात आली व रामचंद्र महाराज उपाध्ये श्रीरामपूरचे पहिले नगराध्यक्ष झाले.{{संदर्भ ह्वा}} लगेचच श्रीरामपूर तालुका झाला.{{दुजोरा हवा}} १९५० ला तहसील कचेरी व पहिला सहकारी साखर कारखाना धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरु करत बाजारपेठ फुलवली.{{व्यप्र?}} त्यानंतर पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी तब्बल ३० वर्ष कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत समर्थपणे सहकाराची धुरा सांभाळली.{{व्यप्र?}} १९५६ ला लोकमान्य टिळक वाचनालाय मेनरोड येथे सुरु झाले. स्व.निवृत्ती पा. बनकर यांनी आजचा अशोक सहकारी साखर कारखाना भोसले, पवार, जगताप, भांड, नाईक, कवडे, त-हाळ, आगाशे या सहकारी मित्रांना सोबत घेत १९५७ साली कारखाना उभारणी सुरु केली{{दुजोरा हवा}} पुढे चालून स्व.भास्करराव गलांडे यांनी भक्कमपणे{{व्यप्र}} १४ वर्षे कारखाना सांभाळत सोबतच १९५७ ते १९६२ काळात तालुक्याचे आमदार म्हणून दमदार{{व्यप्र}} कामगिरी{{व्यप्र}} केली. १९६२ मध्ये स्व.अण्णासाहेब शिंदे यांनी कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होत केंद्रीय मंत्रीमंडळात सलग १५ वर्षे कृषी मंत्री, राज्यमंत्री म्हणून काम करत कृषी क्षेत्रात अमुलाग्र{{व्यप्र}} यश मिळवून दिले. सोबतच रावसाहेब शिंदे यांनी १९६० पासून रयत शिक्षण संस्थेच्या जवळपास सर्व पदांवर काम करत श्रीरामपूरला रयतचे शाळा, कॉलेज आणण्यात सहकार्य केले.{{दुजोरा हवा}} तत्कालीन सुत गिरणी, कामगारांनी उभारलेले कामगार हॉस्पिटल(स्व.गंगाधर ओगले), सेंट-लुक हॉस्पिटल येथे सुरु असलेली निस्वार्थी{{व्यप्र}} रुग्णसेवा नाव उंचाविणारी{{व्यप्र}} आहे. स्व.मा.आ.जयवंतराव टेकावडे मुळचे पुण्याचे त्यांना श्रीरामपूरला आणण्याची व शहराला एक दूरदृष्टी नेतृत्व देण्याची किमया{{व्यप्र}} केली. कै.कृष्णराव खोरे उर्फ मामा यांनी, टेकावडे यांनी शहराचे २५ वर्ष प्रतिनिधित्व करत आखलेली नगररचना, मेनरोड, पाण्याची उपलब्धी, विकासाचा आराखडा आजपर्यंत वापरला जातो आहे.{{संदर्भ हवा}} स्व.रामराव आदिक, स्व.गोविंदराव आदिक यांनी राज्यासह देशात स्वकर्तुत्वाने ठसा{{व्यप्र}} उमटविला, स्व.गोविंदराव आदिक, कुशल{{व्यप्र}} प्रशासक मा.आ.स्व.ज.य.टेकावडे, मा.आ.दौलतराव पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे तब्बल ३० वर्षांपासून नेतृत्व करणारे मा.आ.भानुदास मुरकुटे, नगरपालिका २५ वर्षांपासून ताब्यात ठेवणारे संयमी{{व्यप्र}}, शिर्डी साईबाबा विश्वस्त संस्थानचे मा.अध्यक्ष मा.आ.जयंत ससाणे, विद्यमान आ.भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आजवर श्रीरामपुरात विकासगंगा{{व्यप्र}} आणली आहे. विकासकामांना स्व.आदिक साहेब व स्व.टेकावडे यांच्या दुरोगामी{{व्यप्र}} नेतृत्वाने दिशा दिली. क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठा असणारा अहमदनगर जिल्हा भविष्यात विभागला जाण्याची शक्यता{{व्यप्र}} आता बोलून दाखवली जात आहे तसे झाल्यास श्रीरामपूर नवीन जिल्हा म्हणून घोषित होण्याची शक्यता{{व्यप्र}} अधिक आहे जमेच्या बाजू{{व्यप्र}} आहेत सर्व सरकारी उत्तर नगर जिल्हा विभागीय कार्यालये, शासनाची मुबलक जमीन, पूर्वनियोजित आराखडा, पाण्याची सुबत्तता. पुढील पिढीनेही विकासाचा रस्ता मार्गक्रमण करत कार्य सुरु ठेवले असल्याने{{व्यप्र}} निश्चितच श्रीरामपूरचे वैभव यशोशिखर गाठेल..!!!
 
{{विस्तार}}