"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ३८:
ते [[इ.स. १७३५|१७३५]] मध्ये [[राजस्थान|राजस्थानात]], [[इ.स. १७३७|१७३७]] मध्ये [[दिल्ली]] आणि [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये बंगालपर्यंत पोहचले. पण मराठी राज्य अजुनी सैल पद्धतीनेच बांधले होते. दख्खनमध्ये जमा झालेल्या महसुलाचे विभाजन मराठा सरदारांच्यात केल्याने एकी निर्माण झाली. मराठा राज्य आता 'confederacy' बनले. मराठ्यांच्या अधिपत्याखालिल भागांची विभागणी [[ग्वाल्हेर|ग्वाल्हेरचे]] [[शिंदे घराणे|शिंदे]], [[वडोदरा|बडोद्याचे]] [[गायकवाड घराणे|गायकवाड]], [[माळवा|माळव्याचे]] [[होळकर घराणे|होळकर]] यांच्यात करणयात आली. आणि ते मराठी साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. ताराबाईला बेरारचे महसुल हक्क देण्यात आले आणि [[नागपूर]] ही तिची राजधानी बनली.
बाजीराव [[इ.स. १७४०|१७४०]] मध्ये वारला . शाहूजीने त्याचा मुलगा नानासाहेबला पेशवा केले . याच वेळी त्याचा भाऊ [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] राज्य विस्तार करत [[पंजाब|पंजाबपर्यंत]] पोचला. [[इ.स. १७६०|१७६०]] मध्ये [[निजाम|निजामाच्या]] पराभवानंतर मराठी साम्राज्य कळसाला जाऊन पोहचले.
== साम्राज्याची घसरण ==
|