"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
'''मेघदूत''' हे कवी [[कालिदास|कालिदासाने]] लिहिलेले [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतील]] खंडकाव्य आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्तकाळात]] इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडातला असल्याचे मानले जाते. पत्नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्नीला [[ढग|मेघाबरोबर]] धाडलेल्या संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे.
मेघदूत काव्याची १११ कडवी आहेत, काव्य पुर्वमेघ आणि उत्तरमेघ अशा दोन विभागात विभागलेले आहे.
==कथासूत्र==
Line १७ ⟶ २०:
==मेघदूताचे अनुवाद==
अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी [[कुसुमाग्रज|कुसुमाग्रज]] (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत..
* [http://www.kavitakosh.org/kk/मेघदूत_/_कालिदास हिंदी गद्य अनुवाद]
* मेघदूत : मराठी समश्लोकी, समछंदी अनुवाद - [[चिंतामणराव देशमुख]]
|