"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु [[द्रोणाचार्य]] यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.
 
कौरव-पांडवांच्या आणि पांडवांचे गुरु [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक. याच्या कपाळी जन्मापासूनच एक मणी असतो. अर्जुनाइतकाच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत.युद्धात द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खावूखाऊ लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठावूकठाऊक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिग:मूढदिङ्‌मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही असा श्रीकृष्णाचा तर्क होता. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी अवईआवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न त्यांनाद्रोणाचार्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारले की खरचखरेच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने स्पष्ट काही न सांगता "अश्वत्थामा मेला खरा, पण 'नरो वा कुंजरो वा'" असे उत्तर दिले. यात्या धक्क्यानेवाक्यातला द्रोणाचार्यांनी’अश्वत्थामा मेला’ एवढेच शब्द ऐकून, मानसिक धक्का बसलेले [[द्रोणाचार्य]] यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टूद्युमनानेदृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्याने त्याचा वध करत याचा बदला घेतला.
अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते.
 
पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.
अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
अश्वत्थम्यानेअश्वत्थाम्याने महाभारत युद्धात कौरावांचाकौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धंयुद्ध संपल्यावर आणि [[दुर्योधन]] मृत्यूपन्थासमृत्यू पंथास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारातअंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तोआणणे कापूनशक्य आणतोझाले. यावरआपला निर्वंश झाला हे पाहून संतप्त पाण्डवपांडव अश्वत्थाम्याला त्याला शोधत येतातआले. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्रब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्रब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युचीअभिमन्यूची पत्नीपत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तूकल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, दारोदारतू याजखमेवर जखमेसाठी लोकांनालावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्यामानले जाते.
 
अश्वथामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.
 
==अश्वत्थाम्याविषयी ललित पुस्तके==
* अरे अश्वत्थामा (लेखक श्रीनिवास भणगे)
* अस्वस्थ आत्मा अश्वत्थामा (लेख्क सुधाकर शुक्ल
* महाभारतातील अश्वत्थामा (लेखिका विजया देशमुख)
* मी अश्वत्थामा... चिरंजीव (कादंबरी, लेखक - अशोक समेळ)
* युगान्त ( लेखिका इरावती कर्वे)
* परधर्मो भयावहः (लेख, लेखिका इरावती कर्वे)
{{सप्तचिरंजीव}}
{{महाभारत}}