"अश्वत्थामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विस्तार}}
अश्वत्थामा हा कौरव-पांडवांचे गुरु [[द्रोणाचार्य]] यांचा पुत्र. याच्या कपाळावर जन्मापासूनच एक मणी होता. अश्वत्थामा हाही द्रोणाचार्यांचा शिष्य असल्याने तो अर्जुनाप्रमाणेच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत असून तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता.
कौरव-पांडवांच्या
अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते. ▼
पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला.
▲
अश्वथामा हा अमर झाल्यामुळे तो सप्तचिरंजीवांमध्ये गणला जातो.
==अश्वत्थाम्याविषयी ललित पुस्तके==
* अरे अश्वत्थामा (लेखक श्रीनिवास भणगे)
* अस्वस्थ आत्मा अश्वत्थामा (लेख्क सुधाकर शुक्ल
* महाभारतातील अश्वत्थामा (लेखिका विजया देशमुख)
* मी अश्वत्थामा... चिरंजीव (कादंबरी, लेखक - अशोक समेळ)
* युगान्त ( लेखिका इरावती कर्वे)
* परधर्मो भयावहः (लेख, लेखिका इरावती कर्वे)
{{सप्तचिरंजीव}}
{{महाभारत}}
|