"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ४४:
तुरुंगवासाच्या काळातही भागवतांचे लेखन चालू होते. सुरुवातीच्या काळात ते [[विनोदी कथा]]लेखन करत असत. '''माझा विक्रम''', '''वैतागवनातील वाफारे''' हे त्यांचे सुरुवातीच्या काळातले काही विनोदी कथासंग्रह. मराठीतील उत्कृष्ट विनोदी कथासंग्रहात श्री. राम कोलारकरांनी त्यांच्या जवळपास वीस कथा अंतर्भूत केलेल्या आहेत. स्वतंत्र विनोदी कथा, भाषांतरित व रूपांतरित विनोदी कथा, लोकप्रिय रहस्यकथा व प्रेमकथांची विडंबने अशा सर्व प्रकारचे लेखन त्यांत आहे.
 
बाल-कुमारांसाठीच्या ''बालमित्र'' या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते <ref name="हूज हू १९९९"/>. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांनीत्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज करून घेतलेझाले होते. <ref>निरंजन घाटे यांचा 'ऐसी अक्षरे' विशेषांकामधला लेख - http://www.aisiakshare.com/node/4160</ref> इ.स. १९७५ सालच्या ''बालकुमार साहित्य संमेलना''चे ते संमेलनाध्यक्ष होते.
 
== भा.रां.च्या साहित्यावर आधारित कलाकृती ==