"भार्गवराम विठ्ठल वरेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
== जीवन ==
वरेरकरांचा जन्म [[एप्रिल २७]], [[इ.स. १८८३]] रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[चिपळूण|चिपळुणात]] झाला. त्यांचे शालेय शिक्षण [[मालवण]] व [[रत्नागिरीरत्‍नागिरी]] येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.<br />
 
इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. पांतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी प्रथम आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. <br />
वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोणार्‍या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिल. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणार्‍या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा .अभ्यास केला.
नाटककार, साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] कार्यकर्ते होते. पुढे [[राज्यसभा|राज्यसभेवर]] त्यांची नियुक्तीही झाली होती.
 
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबर्‍या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.
 
बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली.
इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. पांतुपरंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी प्रथम आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. <br />
 
नाटककार, साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षाचे]] कार्यकर्ते होते. पुढे [[राज्यसभा|राज्यसभेवर]] त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!
 
== कारकीर्द ==
Line ६७ ⟶ ७५:
|-
| अ-पूर्व बंगाल || १९५३ || मराठी || लेखन
|-
| सं. वरवर्णिनी अथवा सती सावित्री || इ.स. ? || मराठी || लेखन
|-
| करग्रहण || इ.स. ? || मराठी || लेखन
|-
| जागती ज्योत || इ.स. ? || मराठी || लेखन
|-
| मैलाचा दगड || इ.स. ? || मराठी || लेखन
|-
| || || मराठी || लेखन
|-
| || || मराठी || लेखन
|-
| || || मराठी || लेखन
|}
 
==कादंबर्‍या==
* धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांना ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले.
 
==अनुवादित कादंबर्‍या==
*
*
*
*
 
 
== गौरव ==
Line ७३ ⟶ १०५:
* संगीत नाटक अकादमी फेलोशिप
* [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्षपद (धुळे, २९ वे संमेलन)
* १९३८ साली पुण्यात भरलेल्या २९व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचेनाट्य संमेलनाचे अध्यक्षपद
 
== अधिक वाचन ==
Line ९० ⟶ १२२:
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]