|
|
'''जनता पक्ष''' हा एक भारतीय राजकीय पक्ष होता. जनताहा पक्ष हा, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] व भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या सरकार विरोधात, अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केला होता. आणीबाणीनंतरच्या १९७७ मधील सार्वत्रिक निवडणुकांत जनता पक्ष हा, कांग्रेस पक्षाचा पराभव करून जनता पक्ष हा भारताच्या इतिहासात प्रथमच गैरकांग्रेसगैरकाँग्रेस सरकारच्या रूपात सत्तेवर आला.
जनता पक्षाचे पुढील काळात अनेक तुकडे झाले, त्यांतले काही हे :-<br/>
|