"शिलाहार वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''{{लेखनाव}}ची'''शिलाहार हे राष्ट्रकुट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या तीनभागातील घराणीराजघराणे होतीहोते. [[इ.स. ९]] ते [[इ.स. १३|१३]] वे शतक म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. शिलाहार राजे तगरपूरवराधिश्वर असे बिरूद लावीत. सिंघण [[यादव]]ने शिलाहारांचा पराभव केला.
== घराणी ==
 
'''{{लेखनाव}}ची''' तीन घराणी होती.
== राजधानी ==
# उत्तर कोकणचे शिलाहार
# दक्षिण कोकणचे शिलाहार
# कोल्हापूरचे शिलाहार
 
ही तिन्ही घराणी स्वतःला विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत. याने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर(शिलेवर)बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून याच्या वंशाला शिलाहार(शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात, अशी आख्यायिका आहे.
शिलाहार राजांची राजधानी गोमंतकातील वलीपट्टण ही होती.
 
=== दक्षिणउत्तर कोकणचे शिलाहार ===
 
उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय.
या घराण्याचा संस्थापक हा विद्याधर जीमुतवाहन हा होता. त्यानंतर सणफुल्ल, धम्मीयार, अवसर प्रथम, इंद्रराज, अवसर तृतीय, रठ्ठराज इ.राजे झाले.
कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.
 
==== उत्तर कोकणचे शिलाहार शासक ====
 
{| class="wikitable"
कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय. त्यांनतर पुल्लशक्ती, झंझ, प्रथम अन द्वितीय वज्जड, छित्तराज, अपरार्क प्रथम, मल्लिकार्जुन आणि सोमेश्वर असे राजे झाले. यांची राजधानी दंडराजपुरी, ठाणे आणि घारापुरी येथे होती.
|-
! शासक !! कालखंड (इ.स.)
|-
| कपर्दी प्रथम || ८००-८२५
|-
| पुल्लशक्ती || ८२५-८५०
|-
| कपर्दी द्वितीय|| ८५०-८८०
|-
| वप्पूवन्न || ८८०-९१०
|-
| झंझ || ९१०-९३०
|-
| गोग्गीराज || ९३०-९४५
|-
| वज्जड प्रथम || ९४५-९६५
|-
| छद्वीदेव || ९६५-९७५
|-
| अपराजित || ९७५-१०१०
|-
| वज्जड द्वितीय || १०१०-१०१५
|-
| अरीकेसरी || १०१५-१०२२
|-
| छित्तराज || १०२२-१०३५
|-
| नागार्जुन || १०३५-१०४५
|-
| मुम्मिनीराज || १०४५-१०७०
|-
| अनंतदेव प्रथम || १०७०-११२७
|-
| अपरादित्य प्रथम || ११२७-११४८
|-
| हरीपालदेव || ११४८-११५५
|-
| मल्लिकार्जुन || ११५५-११७०
|-
| अपरादित्य द्वितीय || ११७०-११९७
|-
| अनंतदेव द्वितीय|| ११९७-१२००
|-
| केशीदेव द्वितीय || १२००-१२४५
|-
| अनंतदेव तृतीय || १२४५-१२५५
|-
| सोमेश्वर || १२५५-१२६५
|}
 
=== कोल्हापूरचेदक्षिण कोकणचे शिलाहार ===
 
दक्षिण कोकणचे शिलाहार हे सध्याच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इ. दक्षिण कोकण प्रदेशात राज्य करत होते. त्यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच आत्ताचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण होय. सणफुल्ल हा यांचा मूळपुरुष होता.
हे कोल्हापूर, मिरज, कऱ्हाड आणि कोकणच्या काही भागात राज्य करत होते. जतिग हा मूळ पुरुष होता. त्यानंतर न्यायवर्मा, चंद्र, जतिक द्वितीय, मारसिंह, गुहल द्वितीय, भोज प्रथम, बल्लाळ, गंडारादित्य, विजयादित्य आणि भोज द्वितीय असे राजे होऊन गेले.
 
==== दक्षिण कोकणचे शिलाहार शासक ====
== भोज राजा द्वितीय ==
 
{| class="wikitable"
भोज राजा हा प्रसिद्ध राजा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील होता. त्याने बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगड, सामानगड, पांडवगड असे किल्ले बांधले.
|-
! शासक !! कालखंड (इ.स.)
|-
| सणफुल्ल || ७६५-७९५
|-
| धम्मियर || ७९५-८२०
|-
| ऐयपराज || ८२०-८४५
|-
| अवसर प्रथम || ८४५-८७०
|-
| आदित्यवर्मा || ८७०-८९५
|-
| अवसर द्वितीय || ८९५-९२०
|-
| इंद्रराज || ९२०-९४५
|-
| भीम || ९४५-९७०
|-
| अवसर तृतीय || ९७०-९९५
|-
| रठ्ठराज || ९९५-१०२०
|}
 
=== कोल्हापूरचे शिलाहार ===
 
कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशावर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे/राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक(पन्हाळा) या ठिकाणावर होती. जतिग हा मूळ पुरुष होता.
 
==== कोल्हापूरचे शिलाहार शासक ====
 
{| class="wikitable"
|-
! शासक !! कालखंड(इ.स.)
|-
| जतिग प्रथम || ९४०-९६०
|-
| न्यायवर्मा || ९६०-९८०
|-
| चंद्र || ९८०-१०००
|-
| जतिक द्वितीय || १०००-१०२०
|-
| गोंक || १०२०-१०५०
|-
| गुहल प्रथम || -
|-
| किर्तीराज || -
|-
| चंद्रादित्य || -
|-
| मारसिंह || १०५०-१०७५
|-
| गुहल द्वितीय || १०७५-१०८५
|-
| भोज प्रथम || १०८५-११००
|-
| बल्लाळ || ११००-११०८
|-
| गोंक द्वितीय || -
|-
| गंडारादित्य प्रथम || ११०८-११३८
|-
| विजयादित्य प्रथम || ११३८-११७५
|-
| भोज द्वितीय || ११७५-१२१२
|}
 
 
== लय ==
 
देवगिरीचे सिंघण [[यादव]]यांनी शिलाहारांचा पराभव केला.