{{हिंदू धर्मग्रंथ}}[[चित्र:Puran.jpg|इवलेसे|भारतीय पुराणे म्हणजे [[इतिहास]] आहे असे मानले जाते.]]
[[संस्कृत]] भाषेत भारताचा इतिहास कथन करणारे भारतीय ग्रंथ म्हणजे पुराणॆपुराणे होत. उपनिषदांनुसार पुराणे म्हणजे इतिहास आणि वेदांवरील भाष्ये होत (उपनिषदे आधी की पुराणे?). मुख्य पुराणे १८ असून ती [[व्यास पाराशर|महर्षी व्यास मुनी]] यांनी लिहिली असे मत प्रचलित आहे. भक्तीबरोबरच [[ज्ञान]], [[कर्मकांड]], [[योग|योगविषयक]] तसेच भौतिक विषयांचे स्पष्टीकरण यांत आढळते. पुराणांचा लिहिण्याचा काळ [[वेद| वेदांच्या]] नंतरचा मानला जातो. वेदव्यासांनी याची रचना केली असे मानले जाते.