"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
* ?वे संमेलन - १९९२ जालना. संमेलनाध्यक्ष : [[त्र्यंबक सपकाळे]]
* २०वे संमेलन -चंद्रपूर.
* २८वे संमेलन - चंद्रपूर. १२-१३ एप्रिल २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकी..."दलित साहित्यच खरे भारतीय साहित्य आहे. त्यात प्रेम, समता आणि बंधुतेचा विचार आहे. यात ना भाषेचा भेद आहे, ना क्षेत्रवादाला स्थान. त्यामुळे देशाला खर्या अर्थाने दलितीकरणाची गरज आहे, असे प्रतिपादन "जुठन'कार ओमप्रकाश वाल्मीकी यांनी केले."
* २९वे संमेलन - २३-२४ ऒक्टोबर २०१० -परभणी. संमेलनाध्यक्ष : प्रा.रामनाथ चव्हाण.
* ३०वे संमेलन - २४-२५ डिसेंबर २०११ -कळंब(उस्मानाबाद जिल्हा). संमेलनाध्यक्ष : प्रा. भास्कर चंदनशिव
ओळ १२:
:३१व्या '''साहित्य''' संमेलनात केलेल्या सूचना आणि पास झालेले ठराव :
;सूचना : सरकारमधील आंबेडकरवादी मंत्र्यांनी गांधी टोपी ऐवजी निळी टोपी घालावी.
;ठराव :
|