"भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:India disputed areas map.svg|इवलेसे|भारताचे वादग्रस्त प्रदेश]]
'''भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध''' हे [[भारत]] व [[पाकिस्तान]] या दोन देशांत [[इ.स. १९६५|१९६५]] साली घडलेले दुसरे युद्ध होते.
==युद्धाची सुरूवातसुरुवात : पार्श्वभूमी==
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकनअमेरिका समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरुसुरू होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्नप्रयत्‍न केला. भारताने तोती विनंती फेटाळुनफेटाळून लावल्यावर राजकियराजकीय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. १९४७ नंतर नेहरूंच्या नेतृताखालीलनेतृत्वाखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या जवळ जाते, त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणार्‍या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. अमेरिका त्यामुळे बर्‍याच प्रमानातप्रमाणात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देउ केल्याने अमेरिका बरीचशी मदत त्यांना करु लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाइनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा लष्करी पराभव झाला. ह्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रु झाला. अमेरिका-पाक्-चीन अशी एक वेगळिच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
 
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देउदेऊ केल्याने अमेरिका बरीचशीपाकिस्तानला खूप मदत त्यांना करुकरू लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाइनच्यालाईनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा चीनविरुद्धच्या लढाईत लष्करी पराभव झाला. ह्यात्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रुशत्रू झाला. अमेरिका-पाक्पाक-चीन अशी एक वेगळिचवेगळीच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरिस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येउ लागला. एकदा का भारताचे लश्कर आहे त्याहून मजबूत झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या ताकदीच्या बळावर रेटणे अशक्यप्राय होइल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल ताकदीच्या बळावर लावणे अशक्य होइल हे जाणवले. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने अंमलात आणली पाहिजे; तातडिने काहीतरी केले पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात अजूनही भारताला वेळ पडल्यास आपण हरवू शकतो असे त्यांना वाटत होते.
 
१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरिसअखेरीस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येउयेऊ लागला. एकदा का भारताचे लश्करलष्कर आहे त्याहून मजबूत झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या ताकदीच्या बळावर रेटणे अशक्यप्राय होइलहोईल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल ताकदीच्या बळावर लावणे अशक्य होइल हे जाणवले. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने अंमलात आणली पाहिजे; तातडिने काहीतरी केलेकेली पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात अजूनही भारताला वेळआपण पडल्यास आपणसहज हरवू शकतो असे त्यांना वाटत होते.
.
इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी भारताचे सामरिक करार होतेच. शिवाय इराण्, इजिप्त, लेबानॉन, अफगाणिस्तान हे मुस्लिम जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. काश्मीरचा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत पाकिस्तान दोघांनाही होती. पण उर्वरीतउर्वरित काश्मीरही घेउनघेऊन टाकावा अशी महत्त्वाकांक्षा आणि आक्रमक वृत्ती पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच चीनकडून मार खाणार्‍या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवुहरवू असा विश्वास त्यांच्यात येउयेऊ लागला.
 
==तात्कालिक घटना व प्रत्यक्ष युद्ध ==
पाकिस्तानने वेष बदललेल्या सैनिकांना मुजाहिदीन्/काश्मीरीमुजाहिदीन (स्वातंत्र्यसैनिक) म्हणुनम्हणून काश्मीरातकाश्मिरात पाठवले. जेणेकरुनअसे काश्मीरीकेले की घडलेली घटना काश्मिरी "जनतेचा उठाव" म्हणुन घडलेल्या घटनेलाअसे दाखवुनदाखवून काश्मीर भारतापासून तोडता येइलयेईल. ते तसेतथाकथित मुजाहिदीन काश्मीरमध्ये पोचलेसुद्धा. त्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचारही केला. भारतीय सैनिकांवर हल्ले केले. उद्देश हाच की काश्मीरीकाश्मिरी जनताच कशी "बंड" करुनकरून उठली आहे व आता भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये कसे आराजक माजले आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरकाश्मिरात कसे सगळे आलबेल आहे हे दाखवणे. म्हणजेच, भारताला अचानक उठाव करुनकरून तिथुनकाश्मीरमधून हुसकावून लावणे व अलगद काश्मीर अलगद घशात घालणे शक्य होईल. काश्मीरींनीजर त्यालाही(पाकमध्येकाश्मिरी लोकांनी पाकिस्तानात सामील होण्यासही)होण्यास विरोध केलाकेलाच तर ताबडतोब त्यांना तथाकथित स्वातंत्र्य देतानाचदेऊन स्वतःचे अंकित राष्ट्र बनवणे हा उद्देश.
 
पहिले काही असे तथाकथित "स्वातंत्र्यसैनिक" भारतात पोचताच ह्याचा सुगावा लागला, व रागाचा पारा चढलेल्या भारताने ताबडतोब मग थेट आंतरराष्ट्रियराजस्थान सीमाआणि पाकिस्तानी राजसथान्-पंजाब मार्गेयांमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडत फारशा प्रतिकाराशिवाय लाहोर-सियालकोटाच्या अगदिअगदी जवळपर्यंत धडक मारली व अचानक घोडदौड थांबवली. का? तर भारतीय लष्कराला थेट निर्विरोध इतका आत प्रवेश मिळणे म्हणजे कदाचित एखादा मोठा trap असुअसू शकत होता. निदान तशी शंका भारतास आली आणि अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. एवढा वेळ मिळाल्याने पाकिस्तानने लागलिचलागलीच सैन्याची जमवाजमव करुनकरून लाहोरच्या पिछाडीपर्यंत सैन्य आणले. व आख्खे शहर काही दिवस का असेना पण ताब्यात ठेवायचा भारताचा प्रयत्नप्रयत्‍न हुकला.
 
पण मुळात असे झालेच कसे? लाहोर आणि सियालकोट ही महत्वाची शहरे संरक्षणहीन कशी ठेवली गेली? कारण भारत मुळात आंतरराष्ट्रियआंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडेल हेच मुळात लश्करशहा अयुब खानअयुबखान ह्याला पटत नव्हते/वाटत नव्हते. त्याची अपेक्षा ही होती की मुळात काश्मीर हा भारत्भारत-पाक ह्यांच्या ताब्यात अर्धा-अर्धा असा आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरुनरेषेवरून (LineOfControl) म्हणजे काश्मीरमधुनकाश्मीरमधून भारत हल्ला करेल. ह्या भागात लढाई करणे पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते कारण युद्धमान स्थितीत (दोन्ही बाजुंच्याबाजूंच्या ताब्यातील भौगोलिक रचना लक्षात घेता)भारताला आपल्या सैन्याला रसद पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे होते. तेच पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते. हे लक्षात घेउनघेऊन भारताने तिथे युद्ध करणे टाळले. इतकेच काय, तर भारताच्या ताब्यातील काश्मीरमधील पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या काही चौक्याही काश्मीरमध्येभारताने पाकिस्ताननेदुर्लक्षित ताब्यात घेतल्याकेल्या.
 
खेमकरण सेक्टर मध्ये अमेरिकेकडून पाक ने मिळवलेले पॅटन रणगाडे भारतीय सैनिक अब्दुल हमीद सारख्यांच्या पराक्रमामुळे आपण थांबवू शकलो ही मोठीच गोष्ट ठरली. कच्छ च्या रणातील, . पाकसीमेवरील गुजरात राज्यातील कच्छच्या रणातील ५०० स्क्वेअरचौरस किलोमीटर च्या आसपासचा भाग पाकिस्तानने मिळवला. मॅकमोहन लाइनलाईन जशी चीनसोबतचीनसोबतचा वादग्रस्त मुद्दा आहे; चर्चेचा मुद्दा आहे;तसाच काश्मीरवरून पाक सोबतपाकसोबत वाद आहेत;. तसेच कच्छ च्याकच्छच्या रणाबद्दलही पाकिस्तानशी वाद आहेत. तिथेही आंतरराष्ट्रिय सीमा स्पष्ट आणि उभयपक्षी मान्य अशी आंतरराष्ट्रीय सीमारेषा नाही. शिवाय आता त्याच भागाच्या आसपास भरपूर नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने एक नवेच वळण त्या वादाला लागू शकते.
 
==युद्धोत्तर करार (ताश्कंद करार)==
पाकिस्तानातला पंजाबकडला काही भाग भारताच्या ताब्यात तर काश्मीरकडचा भारताचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात!. असल्याने स्टेलमेट स्थिती निर्माण झाली.आंतरराष्ट्रिय आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वतःहून हस्तक्षेप करत समेटासाठी दोन्ही बाजुंवरबाजूंवर दबाव टाकला. तेव्हाच्या U S S R मधील ताश्कंद(आजच्या उझबेकिस्तान) येथे दोन्ही बाजुंनाबाजूंना समेटासाठी बोलावण्यात आले. युद्धपूर्व स्थिती आणि कब्जा दोन्ही बाजुंनीदेशांनी जवळपास जशालाजशा होता तसा मान्य करण्याचे ठरले. १९६५च्या पूर्वी जशेजसे नकाशे होते, तसेच ते नंतरही राहिले. ज्या दिवशी ताश्कंद मध्येताश्कंदमध्ये तह झाला, तत्काळ त्यात्याच रात्री भारतीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा अचानक रात्री हृदयविकाराने मृत्युमृत्यू झाला.
==परिणाम==
दोन्ही देशातल्या काही लोकांनी हे युद्ध आपणच जिंकले असा दावा करायला सुरुवात केली. युद्धोत्तर जेवढी वर्षे गेली तितका हा दावा करणार्‍यांची संख्या वाढतेच आहे दोन्ही देशात. प्रत्यक्षात युद्धात झालेल्या नुकसान, मानहानी ह्यामुळे जनमत आणि लश्करातीललष्करातील काही शक्ती पाकिस्तानी सत्ताधीश अयुबखान ह्यांच्या विरोधात गेल्या. राज्य करणे कठीण होउनहोऊन बसल्यामुळे काही काळाने अयुबखान ह्यांना सत्ता सोडावी लागली. अप्रत्यक्षपणेती सत्ता अप्रत्यक्षपणे तेव्हा नुकत्याच लंडनमध्ये शिकुनशिकून आलेल्या पुढारलेली राहणी असलेल्या एकाझुल्फिकार अली भुत्तो या नव्या नेत्याकडे येउयेऊ लागली. त्याचे नाव झुल्फिकार अली भुत्तो. प्रत्यक्षात ह्या नेत्यास पंतप्रधान होण्यास बराच अवकाश लागला.
 
भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अड्चणीतअडचणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाइअन्नटंचाई होती, ती अधिकच जाणवुजाणवू लागली. म्हणुनचम्हणूनच भारताने हरित क्रांतीच्या दिशेने प्रयत्नप्रयत्‍न करण्याचे भारतीयमनावर सत्ताधार्‍यांच्या आणि इतर प्रभावशाली घटकांच्या लक्षात येउ लागलेघेतले. सुरुवातीची काही वर्षे पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा खूपच जास्त होता. तो हळुहळुहळूहळू घसरुघसरू लागला. पाकिस्तान परकिय मदतीवर अधिकाधिक अवलंबुन होउ लागले. पाकिस्तानी लश्करात सर्वाधिक भरणा पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी लोकांचा होता. ते अधिकाधिक सामुग्री स्वतःकडे जमवु लागले.त्यासाठी पूर्व पाकिस्तान (आताचा बांग्लदेशबांगला देश) मधीलहीमधील महसूल सर्रास बंगाली लोकांकडुन थेटसर्रास हिसकावुन थेट पश्चिम पाकिस्तानात वळवण्यात येउयेऊ लागला. आधीच उपेक्षित जिणे जगणार्‍या बंगाली पाकिस्तान्यांना अधिकच एकटेपण जाणवले. अलगाववादअलगवाद वाढुवाढू लागला. बांग्लादेशस्वतंत्र बांगला देशाच्या निर्मितीची बीजे रोवली जाउजाऊ लागली.
 
इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत महत्वाचीमोठी कामगिरी युध्दकालातयुद्धदकालात तसेच शांतताकालातही बजावली. ह्यामुळे भारत वाटातोवाटतो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट रशिया म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. रशिया-चीन ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरुनसीमाप्रश्नावरून होतेच. ते वाढायला सुरुवात झाली. १९७१ ला रशियाच्या विरुद्ध म्हणुन माओशासित चीन आणि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांची ऐतिहासिक द्दृश्ट्या महत्वाची भेट झाली. अमेरिकेशीअमेरिका ह्या भांडवलशाही जगताच्या नेत्याशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्नप्रयत्‍न कम्युनिस्ट चीनमध्ये सुरुसुरू झाले आणि पुढे दशकभरातच सर्वात मोठा कम्युनिस्ट देश, चीन हा भांडवलशाही अमेरिकेचा महत्वाचामहत्त्वाचा आंतरराष्ट्रियआंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामरिक भागीदार बनला.
 
भारताने युद्धात फारसंफारसे गमावलंगमावले नाही. शास्त्रीजींच्यालालबहादुर शास्त्रींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालेचझालाच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्नप्रयत्‍न केला ; असे झाले नाही. तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. अयुब खानअयुबखान ह्यांना होणारा अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरुसुरू झाली; पण सत्ताधारी बदलले तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली.
 
 
==या युद्धावरची पुस्तके==
भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अड्चणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाइ होती, ती अधिकच जाणवु लागली. म्हणुनच हरित क्रांतीच्या दिशेने प्रयत्न करण्याचे भारतीय सत्ताधार्‍यांच्या आणि इतर प्रभावशाली घटकांच्या लक्षात येउ लागले. सुरुवातीची काही वर्षे पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा खूपच जास्त होता तो हळुहळु घसरु लागला. पाकिस्तान परकिय मदतीवर अधिकाधिक अवलंबुन होउ लागले. पाकिस्तानी लश्करात सर्वाधिक भरणा पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी लोकांचा होता. ते अधिकाधिक सामुग्री स्वतःकडे जमवु लागले.त्यासाठी पूर्व पाकिस्तान(आताचा बांग्लदेश) मधीलही महसूल सर्रास बंगाली लोकांकडुन थेट हिसकावुन पश्चिम पाकिस्तानात वळवण्यात येउ लागला. आधीच उपेक्षित जिणे जगणार्‍या बंगाली पाकिस्तान्यांना अधिकच एकटेपण जाणवले. अलगाववाद वाढु लागला. बांग्लादेश निर्मितीची बीजे रोवली जाउ लागली.
* असा झुंजला हिंदुस्थान - १९६५ भारत-पाकिस्तान लढाई (लेखक : शशिकांत रा. मांडके)
 
इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत महत्वाची कामगिरी युध्दकालात तसेच शांतताकालातही बजावली. ह्यामुळे भारत वाटातो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट रशिया म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. रशिया-चीन ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरुन होतेच. ते वाढायला सुरुवात झाली. १९७१ ला रशियाच्या विरुद्ध म्हणुन माओशासित चीन आणि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांची ऐतिहासिक द्दृश्ट्या महत्वाची भेट झाली. अमेरिकेशी ह्या भांडवलशाही जगताच्या नेत्याशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्न कम्युनिस्ट चीनमध्ये सुरु झाले आणि पुढे दशकभरातच सर्वात मोठा कम्युनिस्ट देश, चीन हा भांडवलशाही अमेरिकेचा महत्वाचा आंतरराष्ट्रिय आर्थिक आणि सामरिक भागीदार बनला.
 
भारताने युद्धात फारसं गमावलं नाही. शास्त्रीजींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालेच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्न केला ; असे झाले नाही. तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. अयुब खान ह्यांना अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली; पण सत्ताधारी बदलले तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली.
 
[[वर्ग:भारत-पाकिस्तान युद्धे]]