"कान्होपात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३०:
सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्या '''कान्होपात्रा''' या [[इ.स.चे १५ वे शतक|इ.स.च्या १५ व्या शतकातील]] [[वारकरी]] संप्रदायातील एक महत्त्वाच्या [[संत]] कवयित्री होत्या.. [[पंढरपूर]] जवळच्या [[मंगळवेढा]] येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.
==अभंग==
कान्होपात्रा यांचे फक्त ३३ अभंग ’सकल संत गाथा’ या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत.
==चरित्र==
* कान्होपात्रा यांचे इ.स. १७७७मध्ये बसवलिंग यांनी लिहिलेले एक ओवीबद्ध चरित्र जानेवारी २०१५मध्ये सापडले आहे.
|