"१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
}}
 
'''१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध''' हे [[मे १०|१० मे]] [[इ.स. १८५७|१८५७]] रोजी [[मीरत]] येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा '''१८५७चे स्वातंत्र्यसमर''', '''पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा''', '''शिपाई बंडाळी''' ({{lang-en|Sepoy mutiny}}) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.<br>जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात [[इंग्लंड|इंग्रजांचा]] विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर [[१९४७]] साली [[भारत]] स्वतंत्र झाला.
{{विस्तार}}
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
[[वर्ग:अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर|*]]
[[वर्ग:भारताचा घटनात्मक इतिहास]]
 
== उठावाची कारणे ==
[[बंगाल]] प्रांत काबीज केल्यानंतर [[ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.