'''प्राचार्य डॉ. '''विठ्ठल भिकाजी वाघ''' ([[जन्म]]: [[१ जानेवारी]] [[इ.स. १९४५]], [[हिंगणी-]], [[अकोला जिल्हा,]] १- जानेवारी १९४५हयात) हे मराठीतील[[मराठी]]तील एक [[कवी]] आणि [[लेखक]] आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पीएच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तूनमहाविद्यालया’ तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
विठ्ठल वाघ यांनी [[अमरावती]], [[अकोला]], [[बुलढाणा]], [[जळगाव]] व [[औरंगाबाद]] या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे [[अमेरिका]], कॅनडातून[[कॅनडा]] या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील[[महाराष्ट्र]]ातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’’[[बालभारती]]’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.
[[महाराष्ट्र सरकारच्यासरकार]]च्या [[साहित्य]] आणि [[संस्कृती]] मंडळाने शब्दसंग्रह[[शब्द]]संग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.