"व्ही.आर. कृष्ण अय्यर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595254
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्ण अय्यर''' ([[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९१४]]- [[डिसेंबर ४]], [[इ.स. २०१४]]) हे एक निष्णात कायदेपंडित होते.
'''न्या. व्ही.आर. कृष्ण अय्यर''' ([[नोव्हेंबर १]],[[१९१५]]- हयात) हे [[१९५७]] मध्ये [[ई.एम.एस. नंबुद्रीपाद]] यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पहिल्या कम्युनिस्ट सरकारमध्ये गृहमंत्री आणि कायदामंत्री होते. त्यांची [[जुलै २]],[[१९६८]] ते [[इ.स. १९७३]] या काळात केरळ उच्च न्यायालयात तर [[इ.स. १९७३]] ते [[इ.स. १९८०]] या काळात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 
१५ नोव्हेंबर १९१४ रोजी वैद्यनाथपुरम येथे एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले वैद्यनाथपुरा रामा कृष्ण अय्यर यांना व्ही. आर. कृष्ण अय्यर म्हणून ओळखले जात होते. वकिली करतानाच ते राजकारणाकडे आकर्षित झाले. १९५२मध्ये मद्रास विधानसभेवर ते निवडूनही गेले. त्यानंतर १९५७मध्ये ईएमएस नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील डाव्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद सांभाळताना त्यांनी कायदा, गृह, पाटबंधारे, ऊर्जा, समाज कल्याण अशा खात्यांचा पदभार सांभाळला होता. या वेळी जनतेच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. १९५९मध्ये त्यांनी पुन्हा वकिली सुरू केली आणि १९६५ची विधानसभा निवडणूक हरल्यानंतर तर वकिली व्यवसायात त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
[[वर्ग: इ.स. १९१५ मधील जन्म]]
 
ते [[जुलै २]], [[इ.स. १९६८]] ते [[इ.स. १९७३]] या काळात केरळ उच्च न्यायालयात तर [[इ.स. १९७३]] ते [[इ.स. १९८०]] या काळात भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयातून निवृत्ती घेतल्यानंतर ते अनेक मानवाधिकार आणि नागरी हक्क चळवळींत सहभागी झाले होते.
 
[[वर्ग: इ.स. १९१५१९१४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१४ मधील मृत्यू]]