"रिचर्ड वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Richard Wellesley.jpeg|right|thumb|250px|लॉर्ड वेलस्ली{{लेखनाव}}]]
'''रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली''' अर्थात '''लॉर्ड वेलस्ली''' (''जन्म'': [[२० जून]], [[इ.स. १७६०]] ''मृत्यू'': [[२६ सप्टेंबर]], [[इ.स. १८४२]]) याचेहा पूर्ण[[आयरिश नावलोक|आयरिश]] '''रिचर्ड[[ब्रिटिश कॉलीलोक|ब्रिटिश]] वेलस्ली'''राजकारणी असेआणि होतेवसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला. तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचाकंपनी]]चा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटीशब्रिटिश सत्तेची पाळमुळंपाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटीशब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे नेपोलिअनच्या[[नेपोलिअन]]च्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली.
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:वेलस्ली, रिचर्ड}}
[[वर्ग:इ.स. १७६० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:आयरिश व्यक्ती]]
[[वर्ग:ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]