"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''भारत''' हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. [[मध्य प्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[भीमबेटका]] येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती हाऊ लागली व त्याचेच हळूहळू [[सिंधू संस्कृती]]त रुपांतर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Introduction to the Ancient Indus Valley |दुवा=http://www.harappa.com/indus/indus1.html
|अॅक्सेसदिनांक = 2007-06-18 |वर्ष= 1996 |प्रकाशक = Harappa}}</ref>. इसवीनपूर्व ३५०० च्या सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या [[वायव्य]] प्रांतात म्हणजेच आजच्या [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] झाली. [[मोहोंदोजडो]] व [[हडप्पा]] ही उत्खनानत सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ वैदिक काळात गणला जातो (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००). काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]
|