"पु.वि. बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
==माहेर आणि जत्रा==
मेनका प्रकाशित व्हायला लागल्यानंतर ४ वर्षानी राजाभाऊ बेहेरे पुण्याला गेले आणि मग मेनकाच्या जोडीनेच माहेर (१९६३) आणि जत्रा (१९६५) नियतकालिके ते प्रसिद्ध करू लागले. पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, श्री. ज. जोशी, वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना देवधर अशा अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. बघता बघता या तीनही नियतकालिकांचा जम बसला.
 
==मासिकाचा खप वाढविण्याच्या क्‍ऌप्‍त्या==
मासिकांकरिता लिहिणार्‍या लेखकांची भक्कम फळी असली तरी त्याला बेहेर्‍यांच्या कल्पकतेची जोड मिळत गेली. तर एकाच कादंबरीची प्रकरणे विविध लेखकांकडून लिहून घ्यायची ही कल्पना वाचकांना फार आवडली. तसेच लेखकांकडून लिहून घेतलेल्या काही कथा प्रसिद्ध करताना त्याखाली चार-पाच लेखक-लेखिकांची नावे देऊन ही कथा यापैकी कोणी लिहिली ती वाचकांनी ओळखावे असे आवाहन केले जाई. त्यामुळे रमासिकांना रसिक वाचकांचा सहभाग मिळत गेला.
 
==मेनका प्रकाशन==