"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
[[चित्र:Anuj and Smriti Mishra.jpg|thumb|right|सवाई गन्धर्वगंधर्व (2008२००८)]]
मराठी [[संगीत नाटक]] ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. [[विष्णुदास भावे]] यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता. संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे हे समीक्षकांनी व अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे मानले आहेत.
 
#किर्लोस्कर, -देवल काळ - १८८० -१९१०
#खाडीलकर, खाडिलकर-बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
#अत्रे, -रांगणेकर काळ - १९३० - १९६०
#गोखले, -कानेटकर काळ - १९६० - १९८०
 
==नाटककार, संगीतकार, गायक-अभिनेते==