"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
संबंधीत चावडीच्या अथवा विश्वकोशीय कक्षेत न येणारे लेखनास विषयांतर साचे लावले
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
ओळ ८१:
|नोंद_करणारा = Mahitgar
}}
 
== नक्की ज्योतिष शास्र काय आहे? ==
 
//श्री//
नमस्कार !
मागच्या लेखात आपण फल ज्योतिष शास्राचा इतिहास बघितला कि, साधारणपणे फल ज्योतिष शास्राचे पाळेमुळे आपणास इ.स.पूर्व ४५०० वर्ष मागे नेतात अगदी रामायण महाभारत यांच्या कालखंडात त्याच बरोबर इजिप्त,ग्रीक ,जर्मनी,आणि संपूर्ण युरोप आपण फिरून आलो.आता प्रश्न पडतो की असा बराच मोठा इतिहास असलेले आणि सध्या प्रत्येकाच्या तोंडी असलेले हे असे फल ज्योतिष शास्र आहे तरी काय ? आणि यात नक्की किती तथ्य आहे? आज आपण याच दोन प्रश्नान्नाचा विचार करणार आहोत.
वास्तविक पाहता येवढा प्रदीर्घ इतिहासाने समृद्ध अश्या या फल ज्योतिष शास्रा बद्दल अशी शंका घेण योग्य नाही पण विवेकानंदांच्या म्हणण्या नुसार “जो पर्यंत एखादी गोष्ट अनुभवाच्या किंवा बुद्धीच्या पटलावर घासून तीला बुद्धी स्वीकारत नाही तो पर्यंत ती मान्य करू नका” हे अगदी योग्य आहे म्हणूनच हा लेख प्रपंच करीत आहे.
प्रथमता पहिला प्रश्नाचा विचार करू.
फल ज्योतिष शास्र नक्की आहे तरी काय ?
खर तर या फल ज्योतिष शास्राची गंमत मानाशास्रा (phycology) प्रमाणे आहे. ती अशी कि ज्या प्रमाणे मानाशास्राचे सिद्धांत हे दृढ असूनही ते व्यक्ती परत्वे लवचिक होतात आणि गणित किंवा विज्ञाना प्रमाणे २+२=४ अस मांडता येत नाही आणि त्यामुळेच वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण आवघड होवून जात अगदी हेच फल ज्योतिष शास्राला हि लागू होत कारण यात सिद्धांत जरी असले तरी ते कुंडली परत्वे लवचिक होता आणि मग २+२ कधी ४ कधी ५ तर कधी ० होतात. आणि हीच फल ज्योतिष शास्राची कमकुवत बाजू आहे तर फल ज्योतिष शास्राच्या अभ्यासकांसाठी आकर्षानाचे कारण..............
मानाशास्राप्रमाणे फल ज्योतिष शास्र हि फक्त आणि फक्त अनुभवण्याच शास्र आहे. ते गणित किंवा विज्ञाना प्रमाणे संपूर्णत: सिद्ध करतायेत नाही. याचा अर्थ हा नाही कि फल ज्योतिष शास्र हे खोटे किंवा अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या आरोपां प्रमाणे स्वप्न विकण्याचा व्यवसाय आहे. आजही जगात अनेक असे शास्र आहेत कि जे विज्ञाना प्रमाणे सिद्ध करता येत नाहो पण जगात त्यांना नक्कीच एक शास्र म्हणून मान्यता प्राप्त आहे. मग ती फल ज्योतिष शास्राला का लागू होवू नये????
एखाद्या भोंदू ज्योतिष्याकडे जायचं आणि मग त्याने सांगितल्या प्रमाणे नाही झाल किंवा त्याने सुचवल्या प्रमाणे पूजा {कर्मकांड } करूनही फरक नाही पडला किंवा काम नाही झाल म्हणजे फल ज्योतिष शास्र खोट ठरत नाही. तर ती त्या ज्योतिष्याची चुकी असते शास्राची नाही.......
समजा आपण एखाद्या वैद्या (drDr.) कडे गेलो आणि त्याने आपणास तपासले,गोळ्या दिल्या आपण त्या घेतो परंतु त्या घेवूनही आपणास कोणताही फरक नाही पडला तर आपण वैद्यकीय शास्रालां खोट म्हणत नाही किंवा दोषही देत नाही तर मग आपण हीच गोष्ट फल ज्योतिष शास्राला का लागू करत नाही हा आपण दुजा भाव का ठेवतो ?????
मी हे सगळ का लिहितोय असा प्रश्न पडला असेल ना??? कारण एवढच कि आपले सर्व पूर्व ग्रह दूर व्हावे आणि निपक्षपातिपणे आपण या लेखाकडे पाहू शकाल.आणि माझे सर्व मुद्दे समजून घेण्यासाठी जी पारदर्शक नजर मला हवी आहे ती आपणास प्राप्त व्हावी........
तर आपण कुठे होतो तर हा....... नक्की फल ज्योतिष शास्र आहे तरी काय ???
खर तर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे हेच खूप मोठे आव्हान अआहे कारण वर म्हनाल्याप्रमाने फल ज्योतिष शास्र हे संपूर्णता अनुभवण्याचे शास्र आहे. तरी सांगायचं झाल तर............
मानवाला नेहमीच भविष्याची ओढ लागलेली असते तो वर्तमानात राहून सतत भविष्याची चिंता वाहत असतो.आणि ह्या चिंतेतूनच झाला फल ज्योतिष शास्राचा जन्म अस नक्कीच म्हणता येईल.प्राचीन ऋषी मुनींनी आपल्या सुश्म निरिक्षणाने आणि अनुभवावे या फल ज्योतिष शास्राचा पाया घातला.
जर चंद्र हा समुद्रावर आपल्या जवळ येण्याने किंवा दूर जाण्याने भारती ओहोटी आणू शकतो तर मग मनुष्यावर याचा नक्कीच प्रभाव पाडू शकतो..... आयुर्वेदात सांगीतल्या प्रमाणे अनेक वनस्पती एका विशिष्ट मुहूर्तावर काढाव्यात किंवा त्या वेळी त्यांपासून औषधाची निर्मिती करावी असा उल्लेख ब-याच ठिकाणी सापडतो. असे का याचा शोध ज्यावेळी घेतला गेला तेव्हा लक्षात आले कि त्या वेळी त्या वनस्पतीत औषधी घटक सर्वात जास्त प्रमाणात असतात इतर वेळे पेक्षा . असा जर असेल तर मग हे ग्रह मनुष्यावर का परिणाम करू शकत नाही ?????
नक्कीच याचा परिणाम होत असावा तर मग कसा??? या कसा तून निर्माण झाल फल ज्योतिष शास्र. आणि मग निर्माण झाले ते याचे अभ्यासक मागील लेखात आपण बघितले कि त्यांची नाव त्याच येथे पुनरुल्लेख टाळून मी विषय पुढे नेतो.
आजही फल ज्योतिष शास्रात संशोधन सुरु आहे. आपले आजचे जीवन खूप स्पर्धात्मक झाले आहे प्रत्येकाला यशस्वी व्हायचं श्रीमंत व्हायचं आहे , करियर साठी अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत नक्की कश्यात कारीयर कराव? हा मोठा प्रश्न समोर उभा असतो .सोपा रस्ता कोणता कि ज्याने जीवन सुखी समाधानी होईल ? या कडे सगळ्यांचा कल असतो. नक्की काय चुकतंय कि ज्यामुळे सारख अपयश येतंय??? सतत चिंता अश्यावेळी मनुष्य यावर उपाय शोधू लागतो आणि सगळ करून झाल आणि तरी हि नाही फरक पडत ये अशा वेळी मग तो एखाद्या ज्योतिष्याचा शोध घेतो.अशा याच्यात जर योग्य मार्गदर्शक मिळाल तर ठीक नाही तर उगीचच त्याला भीती धाखावून त्याकडून पैसे कमावले जातात .... कालसर्प-, सारखे अस्तित्वात नसलेले पण भयानक असलेले साप दाखवले जातात.आणि मग सुरु होते ती लुटालूट...........
वास्तविक पाहता खर फल ज्योतिष शास्र हे मनुष्याच्या दुखाचे निवारण करण्यासाठी आहे ना की व्यवसायासाठी.हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे . ज्याप्रमाणे एखाद्याकडे तलवार आहे ती त्याने कशासाठी वापरावी हा ज्याचा त्याचा विषय त्याप्रमाणे ज्ञानाचे देखील आहे.
एकूणच काय तर फलज्योतिष शास्र हे एक भविष्याच्या संदर्भात अंदाज घेवून सुकर मार्ग निश्चित करण्याचे साधन आहे. मार्गदर्शक म्हणून खूप चांगला उपयोग या शास्राचा होवू शकतो.....आणि तो तेवढाच राहावा...
दुस-या प्रश्ना बद्दल बोलायचं तर हा संपूर्ण अनुभवण्याचे शास्र असल्याने प्रत्येकाने तो घेवून बघावा आणि स्वत: ठरवावे. फक्त एकाच विनंती आहे कि हा अनुभव घेतांना तो योग्य व्यक्ती कडून घ्यावा हे महत्वाचे..........
लेखक :- प्रशांत अनिल भार्गवे