"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २३:
 
==उत्तर (वर्तमान)कालीन टीका==
मराठी साहित्यिक [[नामदेव ढसाळ]] यांच्या मतानुसार संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा पंत काव्याचा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितापासून होते. (संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल नागेश सामराज) या पंडित कवींनी संस्कृत साहित्यातला अभिजातवाद मराठी भाषेवर व साहित्यावर लादून ठेवला. हे ओझे मराठीच्या देहावरून अजूनही खाली उतरायला तयार नाही. <ref>[http://www.saamana.com/2013/January/05/Samashti.htm दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?)]{{मृत दुवा}} हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला</ref>
 
==जन्म आणि निधन==