"दौलतराव श्रीपतराव देसाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
'''दौलतराव श्रीपतराव देसाई''' उर्फ '''बाळासाहेब देसाई''' (जन्म:10 [[मार्च १९]], 1910[[इ.स. १९१०]] - ) यांनी [[महाराष्ट्र]] राज्याच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, महसूल, गृह, शिक्षण व कृषी ही मंत्रिपदे केव्हा ना केव्हा सांभाळली होती. (संदर्भ:http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=53851:2010-03-10-18-28-25&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212){{मृत दुवा}} प्र.के.अत्रेंनी त्यांचा गौरव लोकनेते असा केला होता.
 
 
{{बदल}}
==बालपण==
10१० मार्च, 1910१९१० रोजी त्यांचेत्यांचा आजोळजन्म त्यांच्या आजोळी विहे या ठिकाणीगावी झाला. त्यांचे गाव मरळी.मूळ हीपाटण दोन्हीतालुक्यातील गावेमरळी पाटणआहे. तालुक्यातीलच.आई दरुबाई त्यांच्या बालपणीच निधन पावल्या. त्यांचा सांभाळ मावशी पुतळाबाई यांनी केला. समोर आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी परिश्रमपुर्वक मात केली. शिकून मोठे झाले पाहिजे ही इच्छाशक्तीची शिदोरी घेवून शिक्षणासाठी त्यांनी याच्या अवघ्या आठव्या वर्षी घराचा त्याग केला. परिस्थितीवर मात करताना त्यांनी चिरमुरे खावून दिवस काढले. 1925 मध्ये सातवीनंतरचे शिक्षण कोल्हापूरला घेताना संकटांना न जुमानता जेवणाचे वार लावले. काहीवेळा उपाशीपोटी राहून त्यांनी चिकाटीने दारिद्र्य सहन करत पुढचे शिक्षण घेतले. शिक्षणवेड्या बाळासाहेबांनी एक वर्षात इंग्रजी अभ्यासक्रमाच्या तीन इयत्ता पूर्ण केल्या. अन्नाअभावी वर्गात घेरी येवून पडणाऱ्या बाळासाहेबांनी बारा वर्षाच्या खडतर तपानंतर बी.ए., एलएल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले.
==व्यक्तिमत्त्व==
बाळासाहेब देसाई हे धिप्पाड शरीरयष्टीचे होते. पायघोळ धोतर, खादीचा नेहरू शर्ट, डोक्यावर गांधी टोपी, खादीचा कोट किंवा जॅकेट, पायात कोल्हापुरी चपला असा त्यांचा वेष असे.