"रावसाहेब रंगराव बोराडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५९:
==पुरस्कार आणि सन्मान==
१९६७ साली मळणी हा त्यांचा दुसरा कथासंग्रह आला. तो मुंबईच्या मौज प्रकाशनाने काढला. मळणीला [[महाराष्ट्र राज्य वाङ्मय निर्मिती पुरस्कार|महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा]] महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला राज्य पुरस्कार होय. त्यांना एकूण ५ राज्य पुरस्कार मिळाले. ही पुरस्कार प्राप्त पुस्तके अशी : मळणी (कथा १९६८), पाचोळा (कादंबरी १९७१), पाच ग्रामीण नाटिका (नाटिका १९८८)कणसं आणि कडबा (कथा १९९४), चोरीचा मामला (एकांकिका १९९७).
शिवाय, * पाचोळा या कादंबरीला [[ * * * महाराष्ट्र * २०१० साली त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता. त्यानिमित्त मंडळाने रा. रं. बोराडे यांना सन्मानवृत्ती देऊन गौरविले. * बोराडे यांच्या चारापाणी या कादंबरीला मराठवाडा साहित्य परिषदेच्या [[नरहर कुरुंदकर]] * मार्क्सवादी समीक्षक प्रा.डॉ.सदाशिव कुल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा साहित्यवैभव पुरस्कार (२०११)
रा.रं. बोराडे हे एप्रिल २०१३पासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळावर नियुक्त झाले आहेत.
|