"दोरजी खांडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६६:
 
== मृत्यू ==
३० एप्रिल २०११ ला दोरजी खांडू आणि अन्य चौघे [[पवनहंस]] हेलिकॉप्टरनं [[इटानगर]]कडे रवाना झाले होते. सकाळी ९.५६ वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील २० मिनिटांतच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हेलिकॉप्टर भरकटलं की कोसळलं हे कळायला मार्ग नव्हता. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री असल्यानं लष्कराचे दोन हजार ४०० जवान, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे १५० जवान, [[सीमा रस्ते संघटना]], [[आयटीबीपी]], एसएसबी आणि अरुणाचल प्रदेश पोलिस तात्काळ लष्कराची दोन चेतक आणि हवाई दलाचे एक एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या मदतीने कामाला लागले होते. परंतु, खराब हवामानामुळे ही शोधमोहीम अत्यंत धिम्यामंद गतीनं सुरू होती. [[कामेंग जिल्हा|कामेंग जिल्ह्याच्या]] सीमेजवळ काही हेलिकॉप्टरसदृश अवशेष विखुरल्याचंविखुरल्याचे दोन [[सुखोई सु - ३०|सुखॉय]] विमानं आणि [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]]च्या उपग्रहानंउपग्रहाने टिपलंटिपले. तसंच, काही स्थानिकांनी विमानसदृश आकृती पाहिल्याची माहिती दिल्यानंतर शोधपथकाची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली. नागाजिजी या डोंगराळ भागात ६६ किमीच्या परिघातच शोधकार्य केंद्रीत केलं गेलं. ४ मे २०११ ला तवांग जिल्ह्यात लोबोथांगजवळ त्यांच्या पवनहंस विमानाचे अवशेष आणि मृतदेह सापडले, त्यात त्यांच्यासह वैमानिक जे. एस. बाबर, टी. एस. मामिक, खांडू यांचे सुरक्षा अधिकारी येशी चोड्डाक आणि येशी लामू यांचा मृत्यू झाला.<ref>[http://www.esakal.com/esakal/20110504/5315117965133780893.htm अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृत्यू] सकाळ May 04, 2011२०११-०५-०४</ref><ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8158898.cms दोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू] मटा ऑनलाइन वृत्त ४ मे २०११</ref>
 
३० एप्रिल २०११ ला दोरजी खांडू आणि अन्य चौघे पवनहंस हेलिकॉप्टरनं [[इटानगर]]कडे रवाना झाले होते. सकाळी ९.५६ वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील २० मिनिटांतच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हेलिकॉप्टर भरकटलं की कोसळलं हे कळायला मार्ग नव्हता. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री असल्यानं लष्कराचे दोन हजार ४०० जवान, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे १५० जवान, [[सीमा रस्ते संघटना]], [[आयटीबीपी]], एसएसबी आणि अरुणाचल प्रदेश पोलिस तात्काळ लष्कराची दोन चेतक आणि हवाई दलाचे एक एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या मदतीने कामाला लागले होते. परंतु, खराब हवामानामुळे ही शोधमोहीम अत्यंत धिम्या गतीनं सुरू होती. कामेंग जिल्ह्याच्या सीमेजवळ काही हेलिकॉप्टरसदृश अवशेष विखुरल्याचं दोन [[सुखोई सु - ३०|सुखॉय]] विमानं आणि [[भारतीय अंतराळ संशोधन संस्था|इस्रो]]च्या उपग्रहानं टिपलं. तसंच, काही स्थानिकांनी विमानसदृश आकृती पाहिल्याची माहिती दिल्यानंतर शोधपथकाची वाटचाल त्या दिशेनं सुरू झाली. नागाजिजी या डोंगराळ भागात ६६ किमीच्या परिघातच शोधकार्य केंद्रीत केलं गेलं. ४ मे २०११ ला तवांग जिल्ह्यात लोबोथांगजवळ त्यांच्या पवनहंस विमानाचे अवशेष आणि मृतदेह सापडले, त्यात त्यांच्यासह वैमानिक जे. एस. बाबर, टी. एस. मामिक, खांडू यांचे सुरक्षा अधिकारी येशी चोड्डाक आणि येशी लामू यांचा मृत्यू झाला.<ref>[http://www.esakal.com/esakal/20110504/5315117965133780893.htm अरुणाचलचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा मृत्यू] सकाळ May 04, 2011</ref><ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8158898.cms दोरजी खांडू यांचा अपघाती मृत्यू] मटा ऑनलाइन वृत्त ४ मे २०११</ref>
 
== संदर्भ ==