"भास्कर रामचंद्र तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''भास्कर रामचंद्र तांबे''' ([[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १८७३|१८७३]] - [[डिसेंबर ]], डिसेंबर [[इ.स. १९४१|१९४१]])<ref>{{cite websantosh | url=http://www.loksatta.com/navneet-news/bonsai-tree-293096/ | title=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=७ डिसेंबर २०१३ | accessdate=११ डिसेंबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>, [[इ.स. १९४१]]) अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. ’तांबेहिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५मध्ये प्रकाशित झाली आहे. त्यांनाया पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
 
;त्यांच्या काही प्रसिद्ध कविता: -
 
* अजुनि लागलेचि दार
* कशी काळ नागिणी
* जन पळभर म्हणतिल हाय हाय!
* नववधू प्रिया मी बावरते
* कळा ज्या लागल्या जीवा
* कुणि कोडे माझे उकलिल का
* घट तिचा रिकामा
* घन तमीं शुक्र बघ
* चरणि तुझिया मज देई
* जन पळभर म्हणतिलम्हणतील हाय हाय!
* डोळे हे जुलमि गडे
* तिन्हीतिनी सांजा सखे मिळाल्या
* तुझ्या गळा माझ्या गळा
* ते दूध तुझ्या त्या
* नववधू प्रिया मी बावरते बावरतें
* निजल्या तान्ह्यावरी माउली
* पिवळे तांबुस ऊन कोवळे
* भाग्य उजळले तुझे
* मधु मागशी माझ्या
* मावळत्या दिनकरा
* या बाळांनो या रे या
* तिन्ही सांजा सखे मिळाल्या
* रे हिंदबांधवा थांब
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==