"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९७४ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
| जन्म_दिनांक = [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७४१९७३]]
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''शंकर केशव कानेटकर''' ऊर्फ '''कवी गिरीश''' (जन्म : [[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १८९३]] -मृत्यू : [[डिसेंबर ४]], [[इ.स. १९७४१९७३]]) हे [[मराठी]] कवी होते. सातार्‍यातसाताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसनफर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html | शीर्षक = फलटणवासीय कल्याणनिधी संकेतस्थळ | भाषा = मराठी | अ‍ॅक्सेसदिनांक = १७ मार्च, इ.स. २०११ }}</ref>
 
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. [[माधव ज्युलियन]] यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांच्या ’ख्रिस्तायन’ची प्रत संपादित केली.
 
== लेखन ==
* बालगीत (काव्यसंग्रह)
* कांचनगंगा (काव्यसंग्रह)
* फलभार (काव्यसंग्रह)
* चंद्रलेखा (काव्यसंग्रह)
* फलभार (काव्यसंग्रह)
* बालगीत (काव्यसंग्रह)
* सोनेरी चांदणे (काव्यसंग्रह)
* [[यशवंत दिनकर पेंढरकर|कवी यशवंत]] आणि गिरीश यांच्या एकत्रित कवितांचे एकत्रित ‘वीणाझंकार’ व ‘यशोगौरी’‘यशो-गौरी’ या नावांचे हेदोन संग्रहकवितासंग्रह आहेत.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-agriculture-radio-channel-krushivani-235682/ | title=नवनीत : आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२८ ऑक्टोबर २०१३ | accessdate=३१ ऑक्टोबर २०१३ | language=मराठी | लेखक=संजय वझरेकर}}</ref>
* [[माधव ज्यूलियन]] यांचे ‘स्वप्नलहरी’ तसेच रेव्हरंड [[ना.वा. टिळक]] यांचे ‘ख्रिस्तायन’ या ग्रंथांचे संपादन.