"राष्ट्रीय ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.<br>
- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.<br>
- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचे]] धम्मचक्र आहे. त्याला ‘[[अशोकचक्र]]' या नावाने ओळखले जाते.[[चित्र:Ashoka Chakra.svg|right|200 px|thumb|अशोक चक्र]] त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय [[संसद]] सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे<br>.<ref>[http://www.marathivishwakosh.in/khandas/khand8/index.php?option=com_content&view=article&id=9257&Itemid=2&limitstart=2 मराठी विश्वकोश]</ref>
 
[[मछलीपट्टणम]] जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज [[खादी]]च्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.
पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद [[भगवा रंग|भगवा]], [[पांढरा]] व [[हिरवा]] हे तीन रंग आहेत. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे [[अशोक चक्र]] आहे.
{|style="width:25%; margin-left:auto; margin-right:auto;" align=center border=1 cellspacing=0
|-