"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{बदल|कारण=अवैश्वकोशीय, ललित लेखन}}
'''चळवळीचे दिवस''' हे प्रा. [[अरुण कांबळे]] यांचे आत्मचरित्र(?) आहे. या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत कांबळ्यांचा प्रखर आंबेडकरवाद, तल्लख बुद्धी व नेतृत्त्ववाचेनेतृत्वाचे दर्शन घडते. यात त्यांच्या नामांतर, [[मंडल आयोग]], बौद्धांच्या सवलती, [[दलित]] राष्ट्रपती आदी बाबींवरील भूमिका स्पष्ट होते तसेच यादरम्यान घडलेले वाद, आलेली विघ्ने व त्यातून काढलेला मार्ग हेही दिसतात. यातीलयांत कांबळे यांची आपल्या तत्त्वांसाठी झगडण्याची वृत्ती दिसून येते.
 
आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे त्यांचेअरुण कांबळे यांचे वडील ‘आबा’ हे [[शंकरराव खरात]], [[माधव मोडक|बंधु माधव]] यांचे शिक्षक होते. उत्तम गायक असणारे, निरिश्वरवादीनिरीश्वरवादी, आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष [[प्रबुद्ध भारत|प्रबुद्ध भारताचा]] अंक लहानग्या अरूणकडूनअरुणकडून वाचून घ्यायचे. लेखन-वाचनाचा पहिला संस्कार सरांवर झाला. सकाळी शाळा, संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणार्याराबविणाऱ्या, रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणार्यागाणाऱ्या आबांनी वाचनालय, बोर्डिंग़बोर्डिंग सुरू केले. लोकसेवा वृत्तीचीकवितावाचन, अशी नकळतच घडण होत होती. कविता,वक्तृत्वांत बक्षिसंबक्षिसे मिळविणार्यामिळविणाऱ्या व पुढे उत्तम व्याख्यानंव्याख्याने देणार्यादेणाऱ्या आपल्या मुलाचेअरुणचे, [[जवाहरलाल नेहरू]], [[यशवंतराव चव्हाण]] यांची [[सांगली]]च्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली, तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती. ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता. आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचाव्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सरांवरअरुण कांबळेंवर होता. सरांनीत्यांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनतांदलातील‘जनता दलातील दिवस’ मधून वयाच्या तेवीसाव्यातेविसाव्या वर्षी [[दलित पँथर]]चे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी, देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तांतवृत्तान्त येतोपुस्तकात आला आहे. त्यांनी कांबळे यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणार्याअसणाऱ्या मराठवाड्यातील आमदारांसमोर कांबळेसरांनी ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले.<br />
नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन, पोचीराम कांबळे, जनार्दन मेवाडे यांचे वीरमरण, दलितांवरील वाढता अत्याचार [[समतावादी पक्ष]], संघटना यांच्या सहभागाने समतेचे, लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटनाघटनाछे येथेवर्णन दृश्यमानपुस्तकात होतातआहे. युद्धछावणीचे स्वरूप आलेले [[औरंगाबाद]] शहर, सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे, रात्रंदिवस सभा, परिषदा, मोर्चे, जेलभरो यांमुळे अवेळी जेवणंजेवणे,जागरणं जागरणे, प्रकृती अस्वास्थ्य आणि यांनात्यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट या पुस्तकामुळे डोळ्यांसमोर उभा रहातो.
 
[[कॉंग्रेस|कॉंग्रेसविषयी]] आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचिकतालवचीकता कांबळेसरांमध्ये होतीच. वसंतदादा, यशवंतराव, [[शरद पवार]] यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच ज्यांना सुरूवातीच्यासुरुवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या [[वसंतदादा पाटील|वसंतदादांनीच]] सरांनीकांबळेसरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली,. विश्वस्त(?) मंडळावर(?) आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय, चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा (कुणी, कुणाला?)जाहीर केला. पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केलंकेले, ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकार्यांसनीसहकाऱ्यांनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, आणि त्यांनी राजीनामा दिला,. या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे.
 
पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्यांकांबद्दलअल्पसंख्याकांबद्दल तळमळ असणार्याहअसणाऱ्या वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय त्यांनीकांबळ्यांनी घेतला.जनता अनता दलाचे आखिलअखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला. सरांनी प्रा.[[मधू दंडवते]],प्रमिला दंडवते आदिंच्याआदींच्या सहकार्याने धर्मांतरीतधर्मांतरित बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात.<br />
‘महाराष्ट्रटाईम्सकारांना‘महाराष्ट्र टाइम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा , संदर्भसंपृक्ततेचा, शब्दप्रभुत्वाचा,शब्दप्रभूत्वाचा, वाक्चातुर्याचा अनुभव देतात. इंदिराजीइंदिरा गांधी,मोरारजी देसाई, एस.एम जोशी, वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवरीलहक्कांवर चर्चा , बैठकी होत असत. रोखठोक भाषेत, बुद्धिचातुर्य बळावर कांबळे आपले मुद्दे ते पटवून देत असत.
 
सरांच्याअरुण कांबळ्यांच्या अभ्यासू, स्वाभिमानी, नि:स्वार्थी,तत्वनिष्ठ वृत्तीचेतत्त्वनिष्ठ वृत्तीचे, लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते.
 
[[वर्ग:अरुण कांबळे यांचे साहित्य]]