"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎कारकीर्द: व्याकरण सुधारणा
ओळ ४२:
 
=कारकीर्द=
शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यान्ची महत्त्वाकाङ्महत्त्वाकांक्षा क्षा स्वतन्त्रस्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यानी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यान्चे स्वप्न त्यान्चेत्यांचे पुत्र [[शिवाजी]] (महाराष्ट्र) [[एकोजी]] (तन्जावर) यानी आणले.
 
==भातवडीचे युद्ध ==
मुघल शहेनशाहने [[१६६४]] लश्करलष्कर खानला १२ लाखाचे सैन्यासह निझामशाही सम्पवण्यासाठीसंम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेउनघेऊन मिळाला. शहाजीराजान्कडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १०हजार स्वत: कडे ठेवले.
एवढ्या मोठ्या मोठ्या सैन्याला प्रचन्ड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिल सैन्याने उत्तर्-दक्षिण वहाणार्या [[मेखरी]] नदी जवळ छावणी ऊभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चाङ्गला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला काळजीपुर्वक असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिल छावणीला काही कळण्यापूर्वी छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बन्दी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले.
याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.