"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''गणपती वासुदेव बेहेरे''' (जन्म : [[सप्टेंबर १९]], [[इ.स. १९२२]] ; मृत्यू :- [[मार्च ३०]], [[इ.स. १९८९]]) हे मराठीतील एक नामवंतमराठी लेखक होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’सोबत’[[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण ’अनिल''अनिल विश्वास'' विश्वास’याया टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात ’कटाक्ष’''कटाक्ष'' आणि ’गवाक्ष’''गवाक्ष'' ही सदरे लोकप्रिय होती. ग.वा.बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत.
 
ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे होते. यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई. त्यांच्या घरात ज्ञानदायक व बुद्धिजीवी वातावरण होते. ग.वा.रावसाहेब बेहेरे यांचे वडील उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडील इंग्रजीतइंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ’इरिगेशन''इरिगेशन मॅन्युअल’मॅन्युअल'' या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १५००१,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे. शशिकला बेहेरे या ग.वा. बेहेरे यांच्या पत्नी.
 
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण [[पुणे|पुण्याच्या]] गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक [[नूतन मराठी विद्यालय|नूतन मराठी विद्यालयातून]] झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|सर परशुराम कॉलेजात]] गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या ’परशुरामियन’''परशुरामियन'' नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची ’गोमंतकाचे''गोमंतकाचे अश्रू’अश्रू'' नावाची कथा छापली गेली होती.
 
==ग.वा. बेहेरे यांनी लिहिलेली पुस्तके==