"कस्तुरबा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ १:
{{माहितीचौकट स्वातंत्र्यवीर
|नाव=कस्तूरबाकस्तुरबा मोहनदास गांधी
|जीवनकाळ=[[एप्रिल ११|११ एप्रिल]],[[इ.स. १८६९|१८६९]] ते [[फेब्रुवारी २२|२२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४|१९४४]]
|जन्म दिनांक= ११-४-१८६९
|जन्म ठिकाण=
|मृत्यु दिनांक= २२-२-१९४४
|मृत्यु ठिकाण=
|चित्र=Kasturba.jpg
ओळ १९:
 
'''{{PAGENAME}}''' ([[एप्रिल ११|११ एप्रिल]],[[इ.स. १८६९|१८६९]] ते [[फेब्रुवारी २२|२२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४४|१९४४]]),
[[महात्मा गांधी]] यांच्या पत्नी. सर्वजण प्रेमाने त्यांना '''बा''' संबोधितअसे करीतसंबोधीत.
 
[[गोकुळदास माखर्जीमाखजी]] या [[पोरबंदर]] येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तूरबांचाकस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहा-वाचायला शिकवले. — त्यावेळेसच्यात्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती. १८८८ साली जेंव्हाजेव्हा गांधीजींगांधीजी विद्याभ्यासासाठी लंडन येथे गेले, तेंव्हातेव्हा कस्तुरबा तान्हुल्या हरीलालचे संगोपन करण्यासाठी भारतातच राहिल्या. त्यांना आणखी तीन मुले होती- मणीलाल [[१८९२]], रामदास [[१८९७]] आणि देवदास [[१९००]].
[[Image:Gandhi and Kasturbhai 1902.jpg|left|thumb|200px|१९०२ सालचे गांधीजी व कस्तुरबांचे छायाचित्र]]
 
१९०६ साली गांधीजींनी [[ब्रम्हचर्य]] पालनाचा निर्णय घेतला. कस्तुरबांनी या निर्णयास खंबीर साथ दिली. गांधीजींचे अनेक निर्णय त्यांना पटत नसत. एखादी कल्पना त्यांच्ह्यात्यांच्या गळी उतरवण्यासाठी गांधीजींना बरेच परिश्रम पडत. असे असुनहीअसूनही गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात त्या त्यांच्याबरोबर राहील्याराहिल्या. त्या खूप [[धार्मिक]] होत्या. असे असुनहीअसूनही, आपल्या पतिप्रमाणेचपतीप्रमाणेच त्यांनी [[जातीभेदाचाजातिभेदाचा]] त्याग केला व सर्व जातीधर्मांच्याजातिधर्मांच्या लोकांबरोबर त्या [[आश्रमात]] राहील्याराहिल्या.
 
कस्तुरबा गांधींनी पतीच्या राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. १८९७ साली त्या महात्माजींबरोबर राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेस गेल्या. १९०४- १९१२ पर्यंत त्या डर्बन जवळीलशराजवळील फिनिक्स वसाहतीमध्ये समाजकार्यात मग्न होत्या.१९१३ मधील [[भारतीय मजुरांच्या शोषणाविरोधातील चळवळीत]] त्यांना ३ महीन्यांचीमहिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यानंतरच्यात्या काळात भारतामध्ये महत्माजींच्यामहात्माजींच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनीचत्यांनी भारतामध्ये चळवळीचे कार्य सांभाळले. १९१५ मध्ये गांधीजी [[नीळ-उत्पादकनिळीचे उत्पादन करणाऱ्या शेतक-यांच्याशेतकऱ्यांच्या सत्याग्रहासाठी]] जेव्हा भारतात परतले, तेंव्हातेव्हा कस्तुरबाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. त्यांनी या शेतक-यांच्याशेतकऱ्यांच्या बायका आणि मुलांना साक्षरता आणि स्वच्छतेचे धडे दिले.
 
==चरित्र==
कस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतले एक :-
 
* ’कस्तुरबा एक समर्पित जीवन’ : लेखिका माया बदनोरे