"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २१:
| प्रभावित =
| पुरस्कार = राष्ट्रपती पुरस्कार (केंद्र शासन, २०१२), [[गं.ना.जोगळेकर]] स्मृती पुरस्कार ([[महाराष्ट्र साहित्य परिषद]], २०१०), [[जयश्री गुणे]] सन्मानपत्र ([[ज्ञान प्रबोधिनी]], २००५), कालिदास पुरस्कार (महाराष्ट्र शासन, २००४), साहित्यसम्राट [[न.चिं.केळकर]] पारितोषिक ([[केसरी मराठा संस्था]], १९९२).
| वडील_नाव =
| आई_नाव = जानकी श्रीनिवास अर्जुनवाडकर
| पती_नाव =
ओळ ३५:
==जीवन==
वडील श्रीनिवास कृष्ण अर्थात अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णुशास्त्री बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून (शांकर)[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन एक वर्ष कारकुनाची नोकरी केल्यावर - आणि पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आल्यावर - [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक अर्थात्
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.
|