}}</ref> [[महाराष्ट्र]] व [[गोवा]] राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगांव [[मुंबई|मुंबईपासून]] सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. आनी बेंगळूरु पासुन सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगांव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://belgaum.nic.in |म=बेळगांव एन.आय.सी |प्र=बेळगांव एन.आय.सी}}</ref> बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.
== इतिहास ==
ओळ ८०:
|ता=२८-११-२००५
|भा=इंग्रजी
}}</ref> शहरातील प्रमुख भाषा [[कन्नडमराठी भाषा|मराठी]] असून महानगरपालिकेचे कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेतून चालतात.<ref>{{स्रोत
|म=पापुंच्या त्या वक्तव्यावर तीव्र पडसाद: हातच्या काकणाला आरसा कशाला?
|प्र=पुढारी
|भा=मराठी
}}</ref> [[मराठीकन्नड भाषा|कन्नड]] व [[कोंकणी भाषा|कोंकणी]] भाषादेखील बोलल्या जातात.े शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रीय मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे.<ref>{{स्रोत