"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{संदर्भयादी}}
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
’मनाचे श्लोक’ हे [[समर्थ रामदास| समर्थ रामदास स्वामींनी]] रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. या मनाच्या श्र्लोकांची रचना समर्थ रामदासांनी इ.स. ...... मध्ये ..... ठिकाणी केली.{{संदर्भ हवा}}
 
==पद्य रचनेची वैशिष्ट्ये==
मनाच्या श्लोकांची रचना ...... छंदात ..... वृत्तात आहे.{{संदर्भ हवा}} प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत. मुख्यत्वे .... अलंकार या श्लोकातून वापरले आहेत.{{संदर्भ हवा}}
 
 
==संबधीत ग्रंथ==
*’मनाचे श्लोक’ - पांगारकर ल.रा. इ.स. १९२४
* सार्थ मनाचे श्र्लोक - ज्ञानेश्वर तांदळे
 
 
===इतर भाषेतील अनुवाद===
*मन-समझावन (इ.स. १७५८) - भाषा दखनी (उर्दू) -(स्वैर रुपांतर) अनुवाद: शाह तुराब (१६९५-१७८३)
 
:शाहतुराब हे सुफी धर्म प्रचालक होते स्वत:स हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरून्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले.
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथं प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) यांचं अधिपत्य होते. तंजावर वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्याच्या पाहण्यात आली. त्यानं ती वाचली व तेथील वास्तव्यातच दखनीत अनुवाद केला.<ref>{http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दाँस्तॉ ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहीक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनीटांनी जसा दिसला.</ref>