"विठ्ठल भिकाजी वाघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडातून यां देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनीलिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.
 
महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.
 
==डॉ. विठ्ठल वाघ यांच्या साहित्यकृती==
* काव्यसंग्रह
** कपाशीची चंद्रफुले
** काया मातीत मातीत (या पुस्तकाला प्रियदर्शिनी पारितोषिक मिळाले होते.)
** गावशीव
** पंढरीच्या वाटेवर
** पाऊसपाणी (या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.)
** साय
** वृषभ सूक्त
** वृषभसूक्त
* कादंबरी : डेबू (गाडगे बाबांच्या जीवनावर)
* संशोधनात्मक लिखाण
Line २९ ⟶ ३१:
** गोट्या - पटकथा, संवाद लेखन
 
==विठ्ठल वाघ यांची गाजलेली गीते==
==संमेलनाध्यक्ष म्हणून सन्मान ==
* काळ्‍या मातीत मातीत तिफन चालते (चित्रपट - अरे संसार संसार)
* औंध साहित्य संमेलन - पुणे
 
* ९ वे कामगार साहित्य संमेलन - अकोला
==सन्मान ==
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन
* बोलीपुण्याच्या औंध साहित्य संमेलन - अंबाजोगाईसंमेलनाध्यक्ष
* मायबोलीअकोल्याचे ९ वे कामगार साहित्य संमेलन - मुखेडसंमेलनाध्यक्ष
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे बार्शी येथे भरलेले विभागीय साहित्य संमेलन -संमेलनाध्यक्ष
* २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहू
* ४५अंबाजोगाई वेयेथील विदर्भबोली साहित्य संमेलन - कारंजासंमेलनाध्यक्ष लाड
* मुखेडचे मायबोली साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* २ मार्च२०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन
* देहू येथे भरलेले २ रे यशवंतराव चव्हाण ग्रामजागर साहित्य संमेलन - देहूसंमेलनाध्यक्ष
* कारंजा-लाड येथील ४५ वे विदर्भ साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* २ मार्च२०१०ला ’चांदूर रेल्वे’ येथे भरलेले ४थे शब्दगंध मराठी साहित्य संमेलन - संमेलनाध्यक्ष
* १३ जानेवारी २०११ला अकोट येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी साहित्य संमेलनात ‘समकालीन ग्रामीण साहित्य : डॉ. विठ्ठल वाघ गौरवग्रंथ’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
* सुलतानपूर येथे कविवर्य ना.घ. देशपांडे साहित्य नगरीत झालेल्या बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलनाचे उद्घाटक, ३ जानेवारी २०१०.
* १ले कृषी साहित्य संमेलन, सोलापूर येथे २३ एप्रिल २०११; उद्‌घाटक आणि संमेलनाध्यक्ष
* संत गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन, नागपूर अध्यक्ष विठ्ठल वाघ - २५ फेब्रुवारी २०१३
 
==पुरस्कार==
* अरे संसार संसार’ या चित्रपटातील्गीतलेखनासाठीचित्रपटातील गीतलेखनासाठी ????पुरस्कार
* कवी डॉ. विठ्ठल वाघ आणि पत्नी प्रभा वाघ यांना यशवंतराव प्रतिष्ठानचे यशवंत-वेणू पुरस्कार मिळाले आहेत.
* ’पाऊसपाणी’ या पुस्तकाला केशवसुत पुरस्कार मिळाला होता.