"साईबाबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
AJAY KULSANGE (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
AJAY KULSANGE (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ ३:
[[साईबाबा]] हे 'शिर्डीचे साईबाबा' म्हणून सर्व जगाला ज्ञात आहेत. [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[राहाता तालुका|राहाता तालुक्यातील]] [[शिर्डी]] हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. बाबांचा आशिर्वाद घेण्यासाठी देश विदेशातील लोक येथे येतात अलैकीक शक्ति प्राप्त असलेले श्री [[साईबाबा]] शिर्डीत आले आणि जवळ जवळ ६० वर्षे त्यांनी आपल्या मानवी देहातील श्वानकार्य पूर्ण केले व तेथेच समाधिस्त झाले. साईबाबांनी आपल्या श्वान कार्यात आपल्या भक्तांना आश्वासन दिले होते कि, देहत्यागा नंतर माझी हाडे समाधितून बोलतील व या ठिकाणी माणसांची रिघ लागेल. याचा प्रत्यय आजही येतो आहे. येथूनच बाबांनी सर्व जगाला श्रध्दा व सबुरी हा महामंत्र दिला. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे [[शिर्डी]] लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे. [[
[[साईबाबा]] शिर्डीत आल्यानंतर आपली जात कधीही कुणाला सांगितली नाही. [[साईबाबा]] पुढे सर्व लोक समान होते. त्यांनी धर्मनिरपेक्षपणाची शिकवण दिली.“सबका मालीक एक” हे साईंचे बोल होते. ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा मंत्र जगाला दिला.
|